शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

गावातच झाडे लावून पर्यावरण जनजागृती करीत वारीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 23:23 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : वारकरी संप्रदायाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच राज्यात कोरोनाचे संकट असल्यामुळे वारकरी आणि विठ्ठल भक्त ...

ठळक मुद्देवारकऱ्यांसाठी संकल्प : आषाढी एकादशीला भक्तिसोहळा

 

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वारकरी संप्रदायाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच राज्यात कोरोनाचे संकट असल्यामुळे वारकरी आणि विठ्ठल भक्त पंढरपूरला जाऊ शकणार नाही, या महामारीच्या संकटात सर्वांत मोठा भक्तीसोहळा होणार नाही. याची सर्वांना खंत वाटते. परंतु पर्यावरण जनजागृती करीत आपल्या गावापासून फक्त पुढच्या एका गावापर्यंत झाडे लावून त्याच्या संवर्धनाचा संकल्प करीत वारीचा सोहळ्याचा आनंद मिळवून देऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करीत या संकल्पाची अंमलबजावणी करण्याचा ध्यास ग्रीन रिव्होल्युशन या पर्यावरण जनजागृती संस्थेचे कार्यकर्त्यांनी घेतला आहे.आपल्या गावात राहून वारकरी मंडळी वारीचे जे मार्ग आहेत, ते हिरवळीने सजवू शकतात. तसेच विठूरायाच्या मंदिरापर्यंत एकप्रकारे निसर्ग संवर्धन शकतात. आपापल्या गावी राहून हे शक्य आहे, असे मत ग्रीन रिवोलूशन या पर्यावरण जनजागृती संस्थेचे डॉ. संदीप अहिरे यांनी व्यक्त केले. यासंबंधी माहिती देताना त्यांनी सांगितले की, पंढरपूरकडे जाताना पहिले जे गाव लागेल तिथपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वारकरी बंधूंनी झाडे लावत जायचे, त्यानंतर तेथून पुढे त्या गावच्या वारकऱ्यांनी झाडे लावत पुढील गाव येईपर्यंत झाडे लावणार आहेत.विशेष म्हणजे झाडे लावताना फक्त देशी झाडे लावायचे वड, पिंपळ, उंबर, निम, आंबा, पळस, कदंब, वृक्षदिंडीचा सोहळा पार पाडण्यासाठी, नेहमीच्या वारीचे रस्ते हिरवळीने सजवण्यासाठी ही एक प्रकारे मोठी संधी मिळाली आहे. कारण निसर्गपूजा ही एक ईश्वरपूजा आहे. तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, असे म्हणत, या अनोख्या सोहळ्याची तयारी सुरू आहे.

टॅग्स :varkariवारकरीGreen Planetग्रीन प्लॅनेट