शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गिरणारेत उभी राहिली माणूसकीची भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:27 IST

नाशिक तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या गिरणारे गावात माणूसकीचे भिंत उभी करण्यात आली असून, यात गावातील गरीब व गरजूंसाठी आवश्यक असलेल्या सर्व महिला, पुरुष, मुलांसाठीचे वापरलेले जुने कपडे एका भिंतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. गावातील तरुणांनी याकामी पुढाकार घेऊन, परिसरातील गरीब व गरजवंत यांनी आपल्या मापाचे जुने कपडे घेऊन जात आहेत.

गंगापूर : नाशिक तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या गिरणारे गावात माणूसकीचे भिंत उभी करण्यात आली असून, यात गावातील गरीब व गरजूंसाठी आवश्यक असलेल्या सर्व महिला, पुरुष, मुलांसाठीचे वापरलेले जुने कपडे एका भिंतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. गावातील तरुणांनी याकामी पुढाकार घेऊन, परिसरातील गरीब व गरजवंत यांनी आपल्या मापाचे जुने कपडे घेऊन जात आहेत.गिरणारे येथे मोठ्या प्रमाणावर आदिवासी खेड्यातून मजूर व कष्टकरी शेतीकामासाठी मुक्कामी १५ ते २० दिवस येत असतात. त्यांना कपड्यांची गरज भासते ही अडचण दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न नितीन गायकर व मित्रपरिवार यांनी केला. गावातून जवळपास १५०० ते २००० हजार कपडे संकलन करून या माणूसकीची भिंत उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या घरातील सर्व प्रकारचे विनावापर कपडे फेकून न देता ते माणूसकीच्या भिंतीवर आणून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी गावच्या सरपंच अलकाताई दिवे, निवृत्ती घुले, बाळकृष्ण हंडोरे, आत्माराम थेटे, मंजूळताई गायकर, छबाबाई थेटे, अंजना लिलके, प्रवीण कोरडे, सुभाष खैरनार, संजय सूर्यवंशी, शंकर थेटे आदी उपस्थित होते.गावातील काही तरुणांनी घराघरांत जाऊन नागरिकांकडून विनावापरत असलेल्या सर्व प्रकारचे कपडे गोळा करून गिरणारेच्या चौफुलीवर एक ‘माणूसकीची भिंत’ अशी पाटी लावून त्यावर जुने कपडे अडकविण्यात आले आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक