शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वाकी खापरी धरणाचे काम बंद पाडले

By admin | Updated: April 11, 2016 22:48 IST

शेतकरी संतप्त : संपादित केलेल्या गावांचे पुनर्वसन न करता काम केल्याचा आरोप; विविध मागण्या प्रलंबित

 घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी धरण क्षेत्रात जाऊन अंतिम टप्प्यात सुरू चालू असलेले काम बंद पाडले. यावेळी शेतकऱ्यांनी ठेकेदारास यापुढे काम न करण्याच्या सूचना देतानाच साधनसामग्री हलविण्याचा इशारा दिला. आंदोलनाचे नेतृत्व धरणग्रस्त कृती समितीचे नेते रतनकुमार इचम व लहानू हिंदोळे यांनी केले. शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे नमते घेत ठेकेदाराने धरणाचे काम बंद केले.वाकी खापरी धरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, शासनाने या धरणासाठी संपादित केलेल्या गावांचे कोणतेही पुनर्वसन न करता घाईगर्दीत काम उरकण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याचबरोबर शासनाच्या वतीने प्रकल्पग्रस्तांना पंधरा मूलभूत सुविधा देणे गरजेचे असून, या सुविधा दिल्यानंतरच धरणाचे काम पूर्ण करण्यात येते; परंतु या बाबीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने या भागातील धरणग्रस्त शेतकरी संतप्त झाले आहेत. (वार्ताहर)