शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

आरटीईच्या सोडतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:29 IST

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि. १० मे रोजी संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप दुसऱ्या फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली नाही.

नाशिक : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि. १० मे रोजी संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप दुसऱ्या फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशार्थी जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची आरटीईच्या दुसºया सोडतीची प्रतीक्षा कायम आहे.आरटीईची प्रक्रिया यंदा आधीच दोन महिने उशिराने सुरू झाली असून, त्यात पहिल्या फेरीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपून आता दोन आठवड्यांचा कालावधी झाला असतानाही दुसरी यादी जाहीर होत नसल्याने आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा प्रश्न पालक वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील हे प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने ८ एप्रिल रोजी पहिली सोडत जाहीर केली होती. त्यात जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी सुरुवातील २६ एप्रिलनंतर ४ मे आणि १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मुदतीअंति पहिल्या यादीतील दोन हजार ४८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. आरटीई अंतर्गत यंदा जिल्ह्यातील ४५७ शाळांत ५ हजार ७६४ जागा उपलब्ध आहेत.पालकांमध्ये साशंकता व्यक्तआरटीईच्या संकेतस्थळावर पहिल्या यादीला मिळालेल्या मुदतवाढीची माहिती अजूनही झळकत असून, दुसºया सोडतीविषयी कोणतीही सूचना नसल्याने पालकांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे. तसेच संकेतस्थळावर दुसरी यादी कधी जाहीर होणार आहे, त्या विलंब का होत आहे, याबाबत माहिती मिळावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा