शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

बळीराजा गारपीठ अनुदानाच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 17:58 IST

कंधाणे : मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात बागलाण तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीठी मुळे हाजारो एकर बाधीत होवुन शेतिपकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन बळीराजाला आर्थिक फटका बसला होता शासन स्तरावरून हयाची दखल घेत तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अंदाजित चार कोटी रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. गेल्या एक महीन्यापासुन प्राप्त निधी मात्र कंधाणेतील नुकसान ग्रस्त बळीराजाच्या बँक खात्यात जमा झाला नसुन संबधित यंत्रणेच्या वेळेकाढूपणामुळे हा तोडकी मदतनिधी मृगजळ ठरू लागली आहे.

ठळक मुद्देकंधाणे : बँकेच्या वेळेकाढूपणा मुळे मदतनिधी ठरतेय मृगजळ

कंधाणे : मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात बागलाण तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीठी मुळे हाजारो एकर बाधीत होवुन शेतिपकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन बळीराजाला आर्थिक फटका बसला होता शासन स्तरावरून हयाची दखल घेत तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अंदाजित चार कोटी रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. गेल्या एक महीन्यापासुन प्राप्त निधी मात्र कंधाणेतील नुकसान ग्रस्त बळीराजाच्या बँक खात्यात जमा झाला नसुन संबधित यंत्रणेच्या वेळेकाढूपणामुळे हा तोडकी मदतनिधी मृगजळ ठरू लागली आहे.कंधाणे परिसरात एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस व गारपीठीमुळे शेतातील काढणीला आलेला कांदा, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेला घास निर्सगाच्या रूद्र अवतारामुळे हातचा जावुन शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला होता. आधिच दुष्काळाने पीचत असलेल्या बळीराजाने दुष्काळाशी दोन हात करत उन्हाळी कांदा व भाजीपाला पिकाची लागवड केली होती. विजेचे वाढते भारनियमन, पाणीटंचाई, महागडी खते व बी बियाणे हे सर्व यइा पार करत कांदा पीक जतन केले होत,े पण अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. नुकसान ग्रस्त शेतकºयांना शासनाने मदत जाहीर करून त्यांच्या दु:खावर फुंकर घातली होती. शासनाकडून गेल्या एक महीन्यापासुन संबधित महसुल विभागाकडे मदतनिधीचा धनादेश पाठविला असून महसुल विभागाकडून एका राष्ट्रीय कृत बँकेत खाते उघडून मदतनिधी जमा करून त्या बँकेला नुकसान ग्रस्त शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याची जवाबदारी निश्चित केल्याचे वृत्त आहे. पण सदर बँकेकडून वेळकाढूपणा चालला असुन प्रत्यक्षात हा निधी बळीराजांसाठी मृगजळ ठरू लागला आहे. आधीच तोडका निधी त्यात लालफितीचा कारभार यात हा मदतनिधी अडकला असुन प्रत्यक्षात हा निधी देण्यासाठी मुहूर्त कधी सापडले असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.आधीच दुष्काळाने होरपळत असलेल्या बळीराजा आर्थिक विंवचनेत सापडला असुन हा मदतनिधीचा पैसा त्याला वेळेवर मिळत नसल्याने संबंधित यंत्रणेकडून बळीराजाची एक प्रकारे थट्टा चालवली जात आहे.- किरण पाटील, अध्यक्ष, युवक राष्ट्रवादी कांग्रेस, बागलाण.