शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

मतदान, मतमोजणी एकाच दिवशी ग्रामपंचायत निवडणूक

By admin | Updated: December 2, 2014 00:42 IST

: गावातच विजयी मिरवणूक

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान गावातच घेऊन नंतर तालुक्याच्या मुख्यालयी त्याची दुसऱ्या दिवशी मोजणी करून उमेदवारांना प्रमाणपत्र देण्याच्या पद्धतीत राज्य निवडणूक आयोगाने आता बदल केले असून, २३ डिसेंबर रोजी राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी मतदान झाल्यानंतर अर्ध्यातासाने त्याच गावात घेऊन निकाल घोेषित करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आयोगाच्या निर्णयामुळे आता मतदान कर्मचाऱ्यांनाच मतमोजणीचे काम करावे लागणार आहे. राज्यात जानेवारी ते एप्रिल दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम राज्य आयोगाने जाहीर केला असून, त्यानुसार सोेमवारी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. गुरुवार दि. ४ डिसेंबरपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात होईल व ८ रोजी संपुष्टात येईल, तर ११ डिसेंबर रोजी माघारीची अंतिम मुदत आहे. त्यानंतर २३ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. मतदान आटोपल्यानंतर सहा वाजता ज्या ग्रामपंचायतीचे मतदान झाले असेल त्या ग्रामपंचायतीच्याच मध्यवर्ती ठिकाणी सर्व यंत्रे एकत्र आणून पुरेशा पोलीस बंदोबस्तात मतमोजणी करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने या ठिकाणी उपस्थित राहणे व मतदान केंद्राध्यक्षाने मतमोजणीचे पर्यवेक्षण करावे, तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर जागीच विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र देण्याची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात येणार आहे