शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

आरटीपीएसआर अहवाल न तपासताच अभ्यागतांनाच प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 00:30 IST

नाशिक- शासकीय कार्यालयात प्रवेश करताना अभ्यागतांना आरटीपीसीआर चाचणी करून मगच प्रवेश द्यावा, असे शासनाचे आदेश असून तसे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणत्या शासकीय कार्यालयांत अशी तपासणीच होत नसल्याने विशेषकरून जनसंपर्क असलेल्या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना मात्र धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशासकीय कार्यालय: फलक नावालाच, कर्मचाऱ्यांना वाढला संसर्गाचा धोका

नाशिक- शासकीय कार्यालयात प्रवेश करताना अभ्यागतांना आरटीपीसीआर चाचणी करून मगच प्रवेश द्यावा, असे शासनाचे आदेश असून तसे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणत्या शासकीय कार्यालयांत अशी तपासणीच होत नसल्याने विशेषकरून जनसंपर्क असलेल्या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना मात्र धोका निर्माण झाला आहे.राज्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बहुतांश शासकीय कार्यालयांना सर्व यंत्रणा कोरोना रोखणे तसेच कोरोनाबाधितांवर उपचारासाठी कर्मचारी जुंपावे लागले आहेत. त्यांना कोरोना झाल्यानंतर शासकीय यंत्रणांना देखील कामकाजात अडथळे निर्माण होत होतात. शासकीय कार्यालयांत कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेसह अनेक शासकीय कार्यालयांत फलक लावण्यात आले आहेत. मात्र, ते नावालाच असून प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक किंवा अन्य कोणतेही कर्मचारी येणाऱ्या नागरिकांना अशाप्रकारची आरटीपीसीआर चाचणी केल्याचा अहवाल मागत नाहीत. त्यामुळे शासकीय आदेश कागदावरच आहेत. महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय हे सध्या नागरिकांशी संबंधित शासकीय कार्यालये आहेत, मात्र, तेथे नागरिक येताना अशाप्रकारे तपासणी होत नसल्याने अनेक शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे.महापालिकेत नावालाच तटबंदीमहापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराबरोबरच आतील इमारतीच्या गेटवर देखील धातुशोधक दरवाजा तसेच बॅग स्कॅनिंग मशीनदेखील आहेत. येथे नागरिक कुठे जायये वगैरे दक्षतेने विचारतात. मात्र, कोराना चाचणी निगेटिव्ह असेल तरच प्रवेश दिला जाईल, असे बंधन नाही.जिल्हा परिषदेच्या गेटवरच फलकनाशिक जिल्हा परिषदेच्या गेटवरच फलक ह्यआरटीपीसीआर सक्तीचीह्ण असा फलक लावण्यात आला आहे. मात्र, अडवण करण्यासाठी किंवा अहवाल तपासण्यासाठी कोणीच नाही असे आढळले आहे.शहरातील पोलीस ठाण्याच्या बाबतीतही असेच निदर्शनास आले. तक्रार करणे किंवा अन्य कामांसाठी येणाऱ्या कोणालाही अडकाठी नाही. किंबहुना अशाप्रकारचे ह्यआरटीपीसीआर सक्तीचेह्ण फलक देखील लावलेले नाहीत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य