शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिकता आणि अंधश्रद्धेचा ‘बळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:44 IST

आधुनिकतेच्या काळात माहिती-तंत्रज्ञानाच्या गोष्टी जरी केल्या जात असल्या तरी राज्यातील बहुतांश खेड्यापाड्यांत आजही अंधश्रद्धेला वाव मिळत आहे. अंधश्रध्देची खोलवर रूजलेली पाळेमुळे उखडून फेकण्यास अद्यापही अपयश येत असून, यामुळे मानवी जीवन उद्ध्वस्त होत असले तरी त्याकडे फ ारसे लक्ष देण्यास कुणीही तयार नाही, यावर रंगमंचावरून ‘बळी’च्या प्रयोगाद्वारे प्रकाश टाकला गेला.

नाशिक : आधुनिकतेच्या काळात माहिती-तंत्रज्ञानाच्या गोष्टी जरी केल्या जात असल्या तरी राज्यातील बहुतांश खेड्यापाड्यांत आजही अंधश्रद्धेला वाव मिळत आहे. अंधश्रध्देची खोलवर रूजलेली पाळेमुळे उखडून फेकण्यास अद्यापही अपयश येत असून, यामुळे मानवी जीवन उद्ध्वस्त होत असले तरी त्याकडे फ ारसे लक्ष देण्यास कुणीही तयार नाही, यावर रंगमंचावरून ‘बळी’च्या प्रयोगाद्वारे प्रकाश टाकला गेला.  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित नाट्यमहोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत मंगळवारी ललित कला भवन, जळगाव, मेहरुण वसाहतच्या वतीने ‘बळी’ या नाटकाचा प्रयोग परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सादर करण्यात आला.  सत्य घटनेवर आधारित या नाटकाच्या कथानकातून अंधश्रद्धेचा बळी ठरणारी ग्रामीण जनता आणि अंधश्रद्धेविषयीची जनजागृती या विषयाला धरून कथा सादर करण्यात आली. पारंपरिक बुरसटलेली विचारसरणी, निरक्षरता आणि त्याचा आजच्या पिढीवर होणारा परिणाम यामुळे एका सामान्य कुटुंबाची होणारी घुसमट या नाटकात दाखविण्यात आली. रुपाली गुंगे लिखित व बापूराव गुंगे दिग्दर्शित या नाटकात निशा पाटील, जगदीश नेवे, मानसी नेवे, निखिल शिंदे, रेषा गुंगे, रत्ना ठाकरे, नीलेश रायपूरकर, योगेश हिवरकर, भूषण निकम, आनंद जोशी यांसह कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. — आजचे नाटक — डार्लिंग

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक