शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

वेळुंजेला भात लावणीस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:23 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यात मान्सूनला वेळेत सुरुवात झाल्याने व भातलावणीच्या रोपांना समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील वेळुंजे येथे भातलावणीस सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देसमाधान : ग्रामीण भागात रोजगाराला मिळाली चालना

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यात मान्सूनला वेळेत सुरुवात झाल्याने व भातलावणीच्या रोपांना समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील वेळुंजे येथे भातलावणीस सुरुवात झाली आहे.गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होत नसल्याने मजूरवर्गाची चांगली तारांबळ उडत होती. आता भात लावणीस सुरुवात झाल्याने हाताला काम मिळाल्याने मजूरवर्ग समाधान व्यक्त करीत आहे. कोरोनोच्या महाभयंकर महामारीतून कामधंद्यासाठी शहरात जायला ग्रामीण भागातून मजूरवर्ग तयार होत नव्हता, त्यामुळे मजूर कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले होते. आता गावातच रोजगार मिळणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्वाधिक भात, नागली, वरईसारखी प्रमुख पिके घेतली जातात. ऐन अवणीच्या वेळी मजूर मिळणे कठीण असते. परिसरात भात लावणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढे किमान दोन महिने भात लावणीतून रोजगार उपलब्ध होणार आहे.

तीन महिन्यांपासून रोजगार नव्हता. पाऊस वेळेत पडल्याने भात लावणीस सुरुवात झाली. त्यामुळे काम मिळू लागल्याने हाती दोन पैसे मिळतील. कोरोनामुळे कुठेच जाता येत नव्हते. कामधंदे सर्व बंद होते. त्यामुळे रोजगार मिळत नव्हता. आता किमान तीन महिने रोजगार मिळणार आहे. त्याचे समाधान आहे.

- दशरथ काशीद, मजूर

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी