शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

भाजीपाला थेट ग्राहकांना विक्र ी करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 00:55 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी बाजारपेठा, आठवडे बाजारदेखील बंद आहेत. शेतकºयांना आपला शेतीमाल विकण्यासाठी अनेक अडचणी येत असल्या तरी काही उत्पादक शेतकºयांनी राष्ट्रीय महामार्ग तसेच छोट्यामोठ्या रस्त्यांवर आपली शेतीमालाची दुकाने थाटून शेतकरी ते ग्राहक असा प्रवास करत चार पैसे मिळवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करावा, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

ठळक मुद्देदादा भुसे : कृषिमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

कोकणगाव/सायखेडा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी बाजारपेठा, आठवडे बाजारदेखील बंद आहेत. शेतकºयांना आपला शेतीमाल विकण्यासाठी अनेक अडचणी येत असल्या तरी काही उत्पादक शेतकºयांनी राष्ट्रीय महामार्ग तसेच छोट्यामोठ्या रस्त्यांवर आपली शेतीमालाची दुकाने थाटून शेतकरी ते ग्राहक असा प्रवास करत चार पैसे मिळवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करावा, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.राष्ट्रीय महामार्ग प्रवास करत असतानाच कोकणगाव फाट्याजवळ अचानक एक वृद्ध शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी दुकान थाटून बसलेला त्यांना पाहायला मिळाला. आपली गाडी थांबवत त्यांनी थेट शेतीमाल विक्र ी करणारे लक्ष्मण मोरे यांच्याशी संवाद साधला. शेतकरी ते ग्राहक असा शेतकºयांचा कोरोनाकाळात सुरू असलेला प्रवासावर चर्चा करून समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी