शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

कांद्यासोबत भाजीपाल्याचे भाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 20:45 IST

सायखेडा : बारा हजार रु पयांवर पोहचलेल्या कांद्याच्या विक्र मी भाव कोसळू लागले आहेत. थोड्या दिवसात बाजारभाव ४ हजार रु पये इतके कमी झाल्याने एकरी अवघे दहा क्विंटल निघणाऱ्या कांद्याचा खर्च देखील वसूल होत नाही, तर कांद्या सोबत भाजीपाल्याचे दर खुप कमी झाले आह.

सायखेडा : बारा हजार रु पयांवर पोहचलेल्या कांद्याच्या विक्र मी भाव कोसळू लागले आहेत. थोड्या दिवसात बाजारभाव ४ हजार रु पये इतके कमी झाल्याने एकरी अवघे दहा क्विंटल निघणाऱ्या कांद्याचा खर्च देखील वसूल होत नाही, तर कांद्या सोबत भाजीपाल्याचे दर खुप कमी झाले आह.शेपू, कोथंबीर, मेथी, पालक यांना आठवडे बाजारामध्ये कोणी विचारत नाही, तर बाजार समितीत नेण्यासाठी येणारा खर्च भरून निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.कांद्याच्या रोपांच्या हंगामात जोरदार अवकाळी पाऊस झाला होता, तर त्यानंतर टाकलेल्या बियाणं आणि रोपांवर धुके पडले त्यामुळे रोपे खराब झाली आणि ज्या रोपत एक एकर क्षेत्रावर कांदा लागवड झाली असती त्या रोपात अवघे पाच गुंठे कांदा लागवड झाली.त्यानंतर जोरदार पाऊस झाला कधी ढगाळ वातावरण तर कधी धुके यामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला पर्यायाने उत्पादनात घट झाली. बाजार समितीत आवक आली नाही. त्यामुळे चार दिवस कांद्याला चांगला भाव मिळाला, आणि शहरी भागातील नागरिकांनी कांद्याचे भाव गगनाला भिडले असा उहापोह केला.शासनाने अनेक निर्बन्ध लादले, कांद्याची साठविणूक करू नये, आलेला कांदा तात्काळ उचलावा असा आदेश दिला, त्यामुळे चार पैसे शेतकऱ्यांना मिळण्याचे दिवस आले आणि भावं मात्र ढासळले. बारा हजार रु पये विकणारा कांदा अवघा चार हजार रु पये विकला जात आहे. मात्र कांदा पिकविण्यासाठी येणारा खर्च आणि होणारे उत्पादन यांचा कोणतीही ताळमेळ बसत नाहीयंदा पाऊस चांगला पडला त्यामुळे सर्व शेती ओलिताखाली आली, विहिरींना भरपूर पाणी आहे, ओढा, ओहळ अजून वाहत आहे. त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि फळभाज्यांची लागवड केली आह. अनुकूल हवामानामुळे भाज्या जोमाने वाढल्या आहेत. कांद्याची रोपे नसल्याने शेतात कमी कालावधीत येणारे भाजीपल्याचे पीक घेतले आवक वाढली आणि भाजीपाल्यांचे दर कोसळले आज भाजी कवडीमोल भावात विक्र ी करावी लागत आहे.अनेक शेतकºयांनी शेतात भाजी पडू दिली आहे, खर्च वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी हवालिदल झाले आहे पाऊस चांगला पडला त्यामुळे यंदा चांगले उत्पादन निघेल अशी आशा अखेर भोळी आशा ठरत आहे.बाजार भावमेथी : १ ते ३ रुपये जुडीकोथंबीर : १ ते २ रुनये, जुडीशेप ू:1 ते 4 रु जुडीपालक:1ते 2 रु जुडीटमाटे :20ते 60 रु कॅरेट 20 किलोकोबी:2 रु गड्डाफ्लॉवर:3 रु गड्डापंधरा ते वीस दिवसांपासून भाजीपाल्याचे दर कोसळले आहे मेथी ,शेपू, कोथंबीर, पालक अवघा एक रु पया जुडीने विकत आहे त्यासाठी किमान दहा रु पये खर्च येतो आण िआज सोडून द्यावा लागत आहे खूप वाईट दिवस शेतकर्यांवर आले आहे- युवराज कोटकर, शेतकरी, करंजगाव.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी