शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजीपाला दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:39 IST

सायखेडा : पाऊस मुबलक पडल्याने पिके भरघोस निघाली मात्र बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सर्वच भाजीपाल्याचे भाव घसरल्याने बळीराजाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

सायखेडा : पाऊस मुबलक पडल्याने पिके भरघोस निघाली मात्र बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सर्वच भाजीपाल्याचे भाव घसरल्याने बळीराजाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.जून महिन्यापासून सलग पाच महिने जिल्ह्यातील सर्व भागात जोरदार पाऊस पडला, चार महिने अनेक नदी दूथाडी भरून वाहत होत्या विहिरी काठा पर्यंत भरल्या होत्या, अजूनही अनेक ठिकाणी विहिरीचा तए दिसत नाही इतके मुबलक पाणी आहे. शेतकरी मागील चार वर्ष सलग दुष्काळी परिस्थितीमुळे होरपळून निघाले होते. यंदा चांगला पाऊस पडल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला होता, पिकांना मुबलक पाणी मिळाले. शेतकºयांनी काबाड कष्ट केले. कर्ज काढून पिके उभी केली. त्यामुळे शेतात सोन्यासारखी पिके उभी केली. लाखो रु पये भांडवल शेतीत ओतून पिके बहरून गेली. पीक काढणीसाठी आले आणि शेतमालाचे दर कोसळले. कोबी, फ्लावर, टमाटे, मेथी, शेपू पालक, वांगी, यासारखे नगदी पिके कवडीमोल भावात विकण्याची वेळ आली. बहरलेले पीक हाती आले मात्र बेभावात विकण्याची वेळ आली. काळ्या मातीत सोनं पीकविण्यासाठी लाखो रु पये खर्च केला. आज अशा भावात पिकाचा खर्च सुद्दा वसूल होत नाही. त्यामुळे अस्मानी संकटात वाचलेला शेतकरी सुलतानी संकटात सापडला आह.

टॅग्स :Nashikनाशिक