शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:39 IST

सायखेडा : पाऊस मुबलक पडल्याने पिके भरघोस निघाली मात्र बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सर्वच भाजीपाल्याचे भाव घसरल्याने बळीराजाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

सायखेडा : पाऊस मुबलक पडल्याने पिके भरघोस निघाली मात्र बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सर्वच भाजीपाल्याचे भाव घसरल्याने बळीराजाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.जून महिन्यापासून सलग पाच महिने जिल्ह्यातील सर्व भागात जोरदार पाऊस पडला, चार महिने अनेक नदी दूथाडी भरून वाहत होत्या विहिरी काठा पर्यंत भरल्या होत्या, अजूनही अनेक ठिकाणी विहिरीचा तए दिसत नाही इतके मुबलक पाणी आहे. शेतकरी मागील चार वर्ष सलग दुष्काळी परिस्थितीमुळे होरपळून निघाले होते. यंदा चांगला पाऊस पडल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला होता, पिकांना मुबलक पाणी मिळाले. शेतकºयांनी काबाड कष्ट केले. कर्ज काढून पिके उभी केली. त्यामुळे शेतात सोन्यासारखी पिके उभी केली. लाखो रु पये भांडवल शेतीत ओतून पिके बहरून गेली. पीक काढणीसाठी आले आणि शेतमालाचे दर कोसळले. कोबी, फ्लावर, टमाटे, मेथी, शेपू पालक, वांगी, यासारखे नगदी पिके कवडीमोल भावात विकण्याची वेळ आली. बहरलेले पीक हाती आले मात्र बेभावात विकण्याची वेळ आली. काळ्या मातीत सोनं पीकविण्यासाठी लाखो रु पये खर्च केला. आज अशा भावात पिकाचा खर्च सुद्दा वसूल होत नाही. त्यामुळे अस्मानी संकटात वाचलेला शेतकरी सुलतानी संकटात सापडला आह.

टॅग्स :Nashikनाशिक