शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

पाणलोट क्षेत्रावर वरूणराजा रूसलेलाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:09 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यासह नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, अनेक बंधारे व पाझर तलाव भरले आहेत. नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. मात्र, म्हाळुंगी नदीच्या उगमस्थान तसेच भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. भोजापूर धरणात शनिवारी सकाळपर्यंत ८० दशलक्ष घनफूट म्हणजे बावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देधरणातील साठा आटला । गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यासह नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, अनेक बंधारे व पाझर तलाव भरले आहेत. नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. मात्र, म्हाळुंगी नदीच्या उगमस्थान तसेच भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. भोजापूर धरणात शनिवारी सकाळपर्यंत ८० दशलक्ष घनफूट म्हणजे बावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.कमीअधिक प्रमाणात सर्वच भागात पाऊस पडत आहे. मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मागील आठवड्यात पावसाचा जोर ओसरला होता; परंतु पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने शेतशिवार हिरवेगार झाले आहे. काही भागात शेतात पाणी साचल्याने नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असले तरी भोजापूर धरणाच्या पाणीसाठ्यावरच लाभक्षेत्रातील शेतीचे गणित अवलंबून असते. परंतु पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे.दरम्यान, धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत़ पाऊस कधी पडेल आणि धरण कधी भरेल यासाठी शेतकरी परिसरातील महादेव मंदिरामध्ये साकडे घालत आहेत़ दोन महिन्यापासून प्रतीक्षमागील वर्षी भोजापूर धरण २ आँगस्ट रोजी पूर्ण भरले होते. यंदाच्या वर्षी पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे, मात्र धरणातील पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत वाढला नाही. गतवर्षी भोजापूर धरणात २७ जुलैपासून पाण्याची पातळी वाढणास सुरूवात झाली होती. मात्र यंदा दोन महिन्यापासून धरण क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा आहे़ धरण साठा वाढला नाही तर परिसरातल लाभधारक शेतकºयांवर पिके सोडून देण्याची वेळ येणार आहे़ आधीच कोरोनाच्या संकटांचा सामना करताना नाकीनव आलेले असतांना पुन्हा नव्हे संकट उभे राहू नाही याची अपेक्षा शेतकरी करीत आहे़

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण