शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

वंजारवाडी झाले आता पोस्टाचे डिजिटल ग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:59 IST

मनमाड : भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून वंजारवाडी, ता. नांदगाव या गावात कॅशलेस व्यवहाराची सुरुवात झाली असून, इंडिया पोस्ट बॅँकेचे डिजिटल ग्राम म्हणून या गावाची ओळख झाली असल्याची माहिती मालेगाव डाक विभागाचे डाक अधीक्षक नागेश्वर रेड्डी यांनी दिली.

ठळक मुद्देकॅशलेस व्यवहार : मनमाडला जायची पायपीट थांबली, ग्राहकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून वंजारवाडी, ता. नांदगाव या गावात कॅशलेस व्यवहाराची सुरुवात झाली असून, इंडिया पोस्ट बॅँकेचे डिजिटल ग्राम म्हणून या गावाची ओळख झाली असल्याची माहिती मालेगाव डाक विभागाचे डाक अधीक्षक नागेश्वर रेड्डी यांनी दिली.वंजारवाडी गावात एकही पतसंस्था व बॅँक नसल्याने कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यासाठी येथील ग्रामस्थांना मनमाड येथे जावे लागत होते. या गावाने टपाल बॅँकिंगचा पर्याय स्वीकारला असून, यामुळे आता गावातच आर्थिक व्यवहार होत आहे. गावातील पोस्टमास्तर सोनाली जाधव यांच्या प्रयत्नांतून हे गाव पोस्ट बॅँकिंगच्या बाबतीत डिजिटल झाल्याबद्दल ग्रामस्थांचे आभारव्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाक अधीक्षक नागेश्वर रेड्डी, तर प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ प्रबंधक परमेश्वर क्षीरसागर, डाक निरीक्षक राजेंद्र वानखेडे, पोस्टमास्तर नीलेश कपिले, सरपंच शंकर गुंडगळ, भाऊसाहेब चव्हाण, पोलीसपाटील रंगनाथ धिवर, एस. एस. नागरे, एस.डब्ल्यू. अहिरे, सोनाली जाधव, ए.पी. अहिरे, प्रवीण देशमुख, सुमित गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.