शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

वंजारवाडी झाले आता पोस्टाचे डिजिटल ग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:59 IST

मनमाड : भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून वंजारवाडी, ता. नांदगाव या गावात कॅशलेस व्यवहाराची सुरुवात झाली असून, इंडिया पोस्ट बॅँकेचे डिजिटल ग्राम म्हणून या गावाची ओळख झाली असल्याची माहिती मालेगाव डाक विभागाचे डाक अधीक्षक नागेश्वर रेड्डी यांनी दिली.

ठळक मुद्देकॅशलेस व्यवहार : मनमाडला जायची पायपीट थांबली, ग्राहकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून वंजारवाडी, ता. नांदगाव या गावात कॅशलेस व्यवहाराची सुरुवात झाली असून, इंडिया पोस्ट बॅँकेचे डिजिटल ग्राम म्हणून या गावाची ओळख झाली असल्याची माहिती मालेगाव डाक विभागाचे डाक अधीक्षक नागेश्वर रेड्डी यांनी दिली.वंजारवाडी गावात एकही पतसंस्था व बॅँक नसल्याने कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यासाठी येथील ग्रामस्थांना मनमाड येथे जावे लागत होते. या गावाने टपाल बॅँकिंगचा पर्याय स्वीकारला असून, यामुळे आता गावातच आर्थिक व्यवहार होत आहे. गावातील पोस्टमास्तर सोनाली जाधव यांच्या प्रयत्नांतून हे गाव पोस्ट बॅँकिंगच्या बाबतीत डिजिटल झाल्याबद्दल ग्रामस्थांचे आभारव्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाक अधीक्षक नागेश्वर रेड्डी, तर प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ प्रबंधक परमेश्वर क्षीरसागर, डाक निरीक्षक राजेंद्र वानखेडे, पोस्टमास्तर नीलेश कपिले, सरपंच शंकर गुंडगळ, भाऊसाहेब चव्हाण, पोलीसपाटील रंगनाथ धिवर, एस. एस. नागरे, एस.डब्ल्यू. अहिरे, सोनाली जाधव, ए.पी. अहिरे, प्रवीण देशमुख, सुमित गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.