शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

सुट्टीच्या दिवशी राबविले स्वच्छ गाव अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 15:23 IST

स्वच्छ अभियान हे नेहमी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविले जात असल्याचे दिसते पण चांदशी गावातील ग्रामसेवक सुरेश भांबोरे यांनी आपल्या कुटुंबीय व ग्रामपंचायत सदस्य यासह रविवारची सुट्टी गावात स्वच्छता अभियान राबविले

ठळक मुद्देग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांनी गावात स्वच्छता अभियान राबविलेगावातील नागरिकांनी देखील यात सहभाग नोंदविला.कुटुंबाला कोठेही फिरायला न नेता आपण कार्यरत असलेल्या गावात स्वच्छता करण्यावर सुट्टी घालविली

नाशिक: एरवी स्वच्छ अभियान हे नेहमी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविले जात असल्याचे दिसते पण चांदशी गावातील ग्रामसेवक सुरेश भांबोरे यांनी आपल्या कुटुंबीय व ग्रामपंचायत सदस्य यासह रविवारची सुट्टीचे औचित्त साधून गावात स्वच्छता अभियान राबविले. याचा आदर्श घेत गावातील नागरिकांनी देखील यात सहभाग नोंदविला.       चांदशी गावातील ग्रामसेवक व इतर अधिकारी वर्गाने आपल्या कुटुंबाला कोठेही फिरायला न नेता आपण कार्यरत असलेल्या गावात स्वच्छता करण्यावर सुट्टी घालविली. सुट्टीचा दिवस स्वच्छ ग्रामीण दिवस म्हणून साजरा केला. त्यामुळे अचानक आपल्या गावात अधिकारी व कुटुंबीय काम करत असल्याचे पाहत गावातील नागरिकांनी देखील सहभाग घेत कामास सुरवत केली. यामुळे गावही स्वच्छ झाले आणि सुट्टी देखील साजरी झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. सुमारे १५० महिला व पुरु ष मंडळीनी या कार्यात आपला सहभाग घेतला. यावेळी अशोका कॉलेज महाराष्ट्र ग्रामीण बँक चौक पासून ते गावापर्यंत संपूर्ण परिसर स्वच्छ करत गावात व परिसरात घाण टाकणाºया वर दंडात्मक कारवाईची मागणी गावातील महिलांनी केली. यावेळी सरपंच साळूबाई कचरे, उपसरपंच गोदावरी गायकर, सदस्य राहुल पाटील, विमल गुळवे, अरु ण रोकडे, युवराज कचरे ,चैतन्य गायकर, बिरारी साहेब, कमलताई उगले, विशाल उगले आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानgram panchayatग्राम पंचायत