शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शहरी माओवादाने देशाच्या शांततेला धोका : स्मिता गायकवाड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:42 IST

शहरी माओवाद हा आपल्या देशात गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत असून, युद्धनीतीद्वारे अप्रत्यक्षपणे सत्ता ताब्यात मिळविण्याचा प्रकार आहे. त्यामुळे देशाच्या शांततेला मोठा धोका निर्माण झाला असून, याबाबत कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे मत कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी व्यक्त केले.

नाशिक : शहरी माओवाद हा आपल्या देशात गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत असून, युद्धनीतीद्वारे अप्रत्यक्षपणे सत्ता ताब्यात मिळविण्याचा प्रकार आहे. त्यामुळे देशाच्या शांततेला मोठा धोका निर्माण झाला असून, याबाबत कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे मत कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी व्यक्त केले.  गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात ‘शहरी माओवादाचे संकट’ या विषयावरील व्याख्यानात गायकवाड म्हणाल्या की, भीमा-कोरेगाव घटना व एल्गार परिषदनंतर शहरी माओवादाचा प्रश्न सर्वांसमोर आला आहे. देशभरात सुरू असलेला नक्षलवाद आणि माओवाद यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. काही दहशतवादी संघटना आणि माओवादी संघटना या शांततेचा भंग करीत आहेत असे त्यांनी सांगितले. इ.स. १९७० पासून शहरी माओवाद अस्तित्वात असून, यामध्ये सुमारे ७५ पेक्षा जास्त संघटना कार्यरत आहेत. या संघटनांच्या राज्यघटना आणि देशातील लोकशाही विरोधी कारवाया सुरू आहेत. याला वेळीच पायबंद घालण्याची आवश्यकता आहे, असेही स्पष्ट मत गायकवाड यांनी व्यक्त केले. याप्रसंगी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संचालक डॉ. मधुकर आचार्य, डॉ. सुरेश हावरे, किरण शेलार, रविराज बावडेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक