शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

स्त्रीच्या भावविश्वाचे विविध पैलू उलगडणारे ‘नागमंडळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:53 IST

पत्नीसोबत संबंध न ठेवताही तिला दिवस गेल्याचे कळल्यानंतर पत्नीला अग्निदिव्यात लोटणारा पती आणि पतीने अग्निदिव्य करायला सांगितल्यानंतर आपले पावित्र्य सिद्ध करणाऱ्या पत्नीची कथा ‘नागमंडळ’ नाटकातून नाशिककरांना पहायला मिळाली.

राज्य नाट्य स्पर्धानाशिक : पत्नीसोबत संबंध न ठेवताही तिला दिवस गेल्याचे कळल्यानंतर पत्नीला अग्निदिव्यात लोटणारा पती आणि पतीने अग्निदिव्य करायला सांगितल्यानंतर आपले पावित्र्य सिद्ध करणाऱ्या पत्नीची कथा ‘नागमंडळ’ नाटकातून नाशिककरांना पहायला मिळाली.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सोमवारी (दि.२६) नाशिकच्या एस. एम. एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च फाउंडेशनतर्फे गिरीश कर्नाड लिखित नाटकाचे सादरीकरण केले. यात राणी नावाची मुलगी विवाहानंतर नवरा तिच्याशी संबंध ठेवत नाही. म्हणून मुळी पतीला उगाळून खाऊ घालण्याचा प्रयत्न करते. परंतु मुळीचे द्रावन फेकून द्यावे लागते. फेकलेले द्रव नागाच्या अंगावर पडून नाग राणीच्या प्रेमात पडल्यामुळे तिच्या नवºयाचे रूप धारण करून तिच्या घरात शिरतो. त्यानंतर नागाच्या आणि राणीच्या प्रेमसंबंधातून राणीला दिवस जातात. ही गोष्ट राणीच्या खºया नवºयाला कळल्यानंतर तो राणीला सर्व गावासमोर अग्निदिव्य करायला सांगतो. परंतु, या अग्निदिव्यात नाग तिला मदत करतो. त्यामुळे राणी गावकºयांसमोर तिचे पावित्र्य सिद्ध करते. दिग्दर्शक रोहित पगारे यांनी स्त्रीच्या भावविश्वातील विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकात तेजस्वी देव, नीलेश राजगुरू, रोहित पगारे, राहुल बर्वे, ऋषिकेश बोडके यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. नेपथ्य नीलेश राजगुरू, प्रकाश योजना रवींद्र रहाणे, पार्श्वसंगीत राहुल कानडे, रंगभूषा समीक्षा निकम व वेशभूषा माणिक कानडे यांची होती.आजचे नाटक-  नाटक : ‘तिरथ मे तो पानी हैं’ वेळ : सायंकाळी ७ वाजता.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक