शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

शहराला पूर्ववत दोनवेळ पाणीपुरवठा

By admin | Updated: November 9, 2015 23:40 IST

कपात शिथिल : दिवाळी उत्सवापुरता घेतला निर्णय

नाशिक : ऐन दिवाळी उत्सवात नागरिकांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी महापालिकेने पाणीकपात शिथिल केली असून, रविवार (दि.८) पासून पुन्हा दोनवेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनी दिली. महापौर अशोक मुर्तडक यांनी दिलेल्या आदेशानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.गंगापूर धरणात ७१ टक्के पाणीसाठा शिल्लक असताना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्भवू नये, याकरिता महापालिकेने दि. ९ आॅक्टोबरपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने एकवेळ पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने वेळापत्रक आखत त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. शहराला प्रतिदिन ४१० दशलक्ष लिटर्स पाणी लागते. त्यानुसार गंगापूर धरणातून प्रतिदिनी सुमारे १४.५० दलघफू पाणी उचलले जाते. परंतु पाणीकपात लागू केल्यानंतर महापालिकेकडून ३५० दशलक्ष लिटर्स म्हणजे १२.५० दलघफू पाणी उचलणे सुरू केले. वेळापत्रकानुसार काही भागात सकाळी, तर काही भागात दुपारी आणि सायंकाळी पाणीपुरवठा करण्यात येऊ लागला.