शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

उंबरदरी धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:22 IST

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसराला वरदान ठरलेले उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. गेल्या चार दिवसापासून सतत पडणाऱ्या संततधारेमुळे म्हाळुंगी नदीला पहिल्यांदाच महापूर आला होता. त्यानंतर उंबरदी धरण परिसरातही सतत पडणाºया पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची वाढ होऊन धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसराला वरदान ठरलेले उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. गेल्या चार दिवसापासून सतत पडणाऱ्या संततधारेमुळे म्हाळुंगी नदीला पहिल्यांदाच महापूर आला होता. त्यानंतर उंबरदी धरण परिसरातही सतत पडणाºया पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची वाढ होऊन धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणावर जीवन प्राधिकरणाची ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजना अवलंबून असून, तूर्त तरी योजनेचा पाणीप्रश्न मिटल्यात जमा आहे. उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाल्याने व म्हाळुंगी नदीला आलेल्या महापुरामुळे नदीपात्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, हे पाणी थेट भोजापूर धरणात जात असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास भोजापूर धरणही ओव्हरफ्लो होण्यास वेळ लागणार नाही.

टॅग्स :DamधरणWaterपाणी