शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

उध्दव ठकारे यांनी बोलवले मात्र करंजकर नाही गेले! भूमिका गुलदस्त्यात

By संजय पाठक | Updated: April 15, 2024 16:27 IST

दुसरीकडे आपल्याला अद्याप बोलवणेच आले नसल्याचा दावा करंजकर यांनी केला असून स्थानिक पातळीवर अकारण दिशाभूूल केली जात असल्याचे सांगितले आहे.

नाशिक- उध्दव सेनेचे नाराज पदाधिकारी विजय करंजकर यांना उध्दव ठाकरेयांनी पाचारण केले मात्र, ते गेलेच नसल्याने त्यांची भूमिका गुलदस्त्यातआहे. दुसरीकडे आपल्याला अद्याप बोलवणेच आले नसल्याचा दावा करंजकर यांनीकेला असून स्थानिक पातळीवर अकारण दिशाभूूल केली जात असल्याचे सांगितलेआहे.

लोकसभा निवडणूकीसाठी विजय करंजकर यांना आधी कामाला लागा सांगण्यातआले आणि त्यानंतर त्यांना डावलून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनाउमेदवारी देण्यात आल्याने करंजकर अत्यंत नाराज झाले. त्याांनी अपक्षनिवडणूक लढवण्याचा विचार बोलवून दाखवला हाेता. त्यानंतर करंजकर हे उध्दवठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईला जाणार होते.

मात्र, उध्दव ठाकरे हे दिल्ली येथे इंडीया आघाडीची बैठक घेऊन विलंबाने म्हणजे मध्यरात्री मुंबईला आल्याने त्यादिवशी करंजकर यांची भेट टळली. त्यानंतर रविववारी (धि.१४) उध्दव ठाकरे यांनी वेळ दिली होती. मात्र, आपल्याला अशी कोणत्याही प्रकारे वेळ दिली गेली नव्हती, ते वेळ देतील तेव्हा एक दोन दिवसास भेटघेऊन आपण निर्णय घेणार असल्याचे विजय करंजकर यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabhaलोकसभा