शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

विल्होळीजवळील अपघातात दोन जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 17:14 IST

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या विल्होळीजवळील आठवा मैल येथे मुंबईहून नाशिककडे जात असलेल्या टँकरला मागून भरधाव असलेल्या मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने या अपघातात मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि.२४) सकाळी ८.१५ च्या सुमारास घडलीअसून जखमींना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजखमींना उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या विल्होळीजवळील आठवा मैल येथे मुंबईहून नाशिककडे जात असलेल्या टँकरला मागून भरधाव असलेल्या मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने या अपघातात मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि.२४) सकाळी ८.१५ च्या सुमारास घडलीअसून जखमींना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील विल्होळीजवळील आठवा मैल येथे मुंबईहून - नाशिककडे जात असतांना टँकर (एम.एच.१८, बी.जी.२८१९) ला मागून भरधाव वेगाने येत असलेल्या मोटरसायकल (एम.एच. १५, बी.पी.८१४२) ने जोरदार धडक दिल्याने या झालेल्या अपघातात राजाराम काळु मोरे (३०, रा. दहेगाव), सुनिल पुनाजी तळपाडे (१९, रा. दहेगाव ता. जि. नाशिक) हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.अपघाताचा पुढील तपास नाशिक तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस करीत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी