शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी दोघा शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:36 IST

नाशिक : जिल्ह्यात कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, लागोपाठ दोन दिवस दोघा शेतकºयांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्णात आजवर आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ९५ झाली आहे.

नाशिक : जिल्ह्यात कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, लागोपाठ दोन दिवस दोघा शेतकºयांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्णात आजवर आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ९५ झाली आहे.बागलाण तालुक्यातील खामलोण येथे राहणारे रामदास गंगाराम धोंडगे (४९) यांनी बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावे गट क्रमांक २४०/१चे १.७५ क्षेत्र आहे. परंतु त्यांच्या नावावर कुठल्याही बॅँकेचा बोजा नसल्याचे तलाठ्याचे म्हणणे आहे, तर मालेगाव तालुक्यातील साकुरी नि. येथील शिवाजी पुंडलिक धोंडगे यांचा मुलगा रवींद्र शिवाजी धोंडगे (३०) याने गेल्या शनिवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. अत्यवस्थस्थितीत त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी निधन झाले. या घटनेत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दोघांच्या मृत्यूने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ९५ झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीSuicideआत्महत्या