शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जिल्ह्यात आणखी दोघा शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:36 IST

नाशिक : जिल्ह्यात कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, लागोपाठ दोन दिवस दोघा शेतकºयांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्णात आजवर आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ९५ झाली आहे.

नाशिक : जिल्ह्यात कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, लागोपाठ दोन दिवस दोघा शेतकºयांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्णात आजवर आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ९५ झाली आहे.बागलाण तालुक्यातील खामलोण येथे राहणारे रामदास गंगाराम धोंडगे (४९) यांनी बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावे गट क्रमांक २४०/१चे १.७५ क्षेत्र आहे. परंतु त्यांच्या नावावर कुठल्याही बॅँकेचा बोजा नसल्याचे तलाठ्याचे म्हणणे आहे, तर मालेगाव तालुक्यातील साकुरी नि. येथील शिवाजी पुंडलिक धोंडगे यांचा मुलगा रवींद्र शिवाजी धोंडगे (३०) याने गेल्या शनिवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. अत्यवस्थस्थितीत त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी निधन झाले. या घटनेत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दोघांच्या मृत्यूने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ९५ झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीSuicideआत्महत्या