शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी दोघा शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:36 IST

नाशिक : जिल्ह्यात कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, लागोपाठ दोन दिवस दोघा शेतकºयांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्णात आजवर आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ९५ झाली आहे.

नाशिक : जिल्ह्यात कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, लागोपाठ दोन दिवस दोघा शेतकºयांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्णात आजवर आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ९५ झाली आहे.बागलाण तालुक्यातील खामलोण येथे राहणारे रामदास गंगाराम धोंडगे (४९) यांनी बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावे गट क्रमांक २४०/१चे १.७५ क्षेत्र आहे. परंतु त्यांच्या नावावर कुठल्याही बॅँकेचा बोजा नसल्याचे तलाठ्याचे म्हणणे आहे, तर मालेगाव तालुक्यातील साकुरी नि. येथील शिवाजी पुंडलिक धोंडगे यांचा मुलगा रवींद्र शिवाजी धोंडगे (३०) याने गेल्या शनिवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. अत्यवस्थस्थितीत त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी निधन झाले. या घटनेत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दोघांच्या मृत्यूने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ९५ झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीSuicideआत्महत्या