शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

धानोरे तळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:36 IST

येवला तालुक्यातील धानोरे येथील दोन मुले गावातील बंधारा वजा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोज काशीनाथ कांबळे (१६) व अनिल अर्जुन राजपूत (१५) हे गुरुवारी दुपारी बकऱ्या चारण्यासाठी गेले असता घरी परतलेच नाहीत.

ठळक मुद्देयेवला तालुक्यातील घटना : पोहण्याची हौस बेतली जिवावर

येवला : तालुक्यातील धानोरे येथील दोन मुले गावातील बंधारा वजा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोज काशीनाथ कांबळे (१६) व अनिल अर्जुन राजपूत (१५) हे गुरुवारी दुपारी बकऱ्या चारण्यासाठी गेले असता घरी परतलेच नाहीत.गावातील ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता गावाच्या पूर्वेला असलेल्या तळ्यासारख्या खड्ड्याजवळ त्यांच्या चपला व कपडे आढळून आले. मुलांचा तपास लागलेला नसल्याने मुले कदाचित तळ्यात बुडाल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. तळ्यात पोहण्यासाठी उतरल्याची चर्चा आहे.पोलीसपाटील संदीप कांबळे यांनी पोलिसांना कळविले असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अंधार असल्याने तळ्यात गाळ असू शकतो, त्यामुळे शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य परत सुरू केले असता दोन्ही मुलांचे मृतदेह एकमेकांना मिठी मारल्याचा अवस्थेत मिळून आले. दोघांचे मृतदेह पाण्यातून काढण्यात आले. येथील शासकीय रु ग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करून त्यांच्यावर सोबतच अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, दोन्हीही मुलांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून, काशीनाथ कांबळे यांना दोन वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला असून, मुले मजुरी करून बकºया सांभाळून गुजराण करत आहेत.दोघांचे मृतदेह बाहेर काढले असता दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली होती, एका मुलाला पोहता येत होते व दुसºयाला वाचविताना दोघेही बुडाले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. धानोरे येथे एका वेळेस दोन अंत्यविधी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने गावात दु:ख वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कोळी करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdrowningपाण्यात बुडणे