शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

विंचूरच्या शेतकऱ्याला अडीच लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 17:51 IST

विंचूर : जिल्ह्यात द्राक्ष बागायतदारांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. येथील ज्ञानेश्वर दत्तू जाधव या शेतकऱ्याला द्राक्ष व्यापाऱ्याने अडीच लाखांना गंडावले असून, याप्रकरणी शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. येथील ज्ञानेश्वर जाधव या शेतकऱ्याकडून पंजाब येथील अमितकुमार अर्जुनदेव या व्यापाऱ्याने अडीच लाखांच्या वर द्राक्ष माल घेऊन फसवणूक केल्याने तरुण शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देपोलिसांत तक्रार : परिसरातील अन्य जणांचीही फसवणूक; आर्थिक संकट

विंचूर : जिल्ह्यात द्राक्ष बागायतदारांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. येथील ज्ञानेश्वर दत्तू जाधव या शेतकऱ्याला द्राक्ष व्यापाऱ्याने अडीच लाखांना गंडावले असून, याप्रकरणी शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. येथील ज्ञानेश्वर जाधव या शेतकऱ्याकडून पंजाब येथील अमितकुमार अर्जुनदेव या व्यापाऱ्याने अडीच लाखांच्या वर द्राक्ष माल घेऊन फसवणूक केल्याने तरुण शेतकरी संकटात सापडला आहे.                                              जाधव यांच्या शेतातील थॉमसन हा द्राक्षमाल तयार असताना पंजाब येथील व्यापारी अमितकुमार अर्जुनदेव यांनी शेतात येऊन सौदा करून २८५० रु. क्विंटल या दराप्रमाणे द्राक्षमाल उचलला होता. अमितकुमार याने एकूण दोन लाख ५४ हजार ६२ रुपयांचा धनादेश जाधव यांना दिला. मात्र धनादेश बँकेत जमा केला असता परत आला. व्यापाऱ्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता मोबाइल बंद आला.

परिसरातील अन्य शेतकऱ्यांनीही संबंधित व्यापाऱ्याला द्राक्षमाल दिला होता. त्यांनीही संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. व्यापाऱ्याबरोबर अन्य एका स्थानिक व्यक्तीने पैशाची हमी दिली असल्याने त्याच्याशी संपर्क केला असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने जाधव यांनी पोलिसांत धाव घेतली. संबंधितांची चौकशी करून शेतमालाचे पैसे मिळावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पूर्ण वर्षाची कमाई गेल्याने औषध दुकानदाराचे तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.दिघावकर यांच्याकडे तक्रारजाधव या शेतकऱ्याची परराज्यातील व्यापाऱ्याकडून फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांमधून संतापाचे तसेच भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी शेतकऱ्याने विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापकुमार दिघावकर यांच्याकडेही तक्रार केली आहे. याच व्यापाऱ्याने परिसरातील अन्य शेतकऱ्यांकडूनही द्राक्षमाल घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे समजते. संबंधित व्यापाऱ्यावर गोंदेगाव येथील शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोठ्या कष्टाने व अपेक्षेने द्राक्षबाग उभी केली होती. आर्थिक फसवणूक झाल्याने औषध दुकानदाराचे व बँकेच कर्ज कसे फेडावे हा मोठा प्रश्न आहे. संबंधितांची चौकशी करून माझे पैसे मिळावे हीच अपेक्षा आहे.- ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी, विंचूर

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी