शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बारावीच्या ८६ टक्के उत्तरपत्रिका जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 22:48 IST

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीचे परीक्षा पेपर पूर्ण झाले असून, ८६ टक्के उत्तरपत्रिका तपासण्याचे कामही पूर्ण झाले आहे. परंतु दहावीच्या विद्यार्थ्यांना अखेरचा पेपर देता आलेला नसल्यामुळे दहावीचा निकाल लांबण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देदहावीचा निकाल लांबण्याची चिन्हे आहेत.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीचे परीक्षा पेपर पूर्ण झाले असून, ८६ टक्के उत्तरपत्रिका तपासण्याचे कामही पूर्ण झाले आहे. परंतु दहावीच्या विद्यार्थ्यांना अखेरचा पेपर देता आलेला नसल्यामुळे दहावीचा निकाल लांबण्याची चिन्हे आहेत.नाशिक विभागात बारावीच्या परीक्षेला यंदा १ लाख ६६ हजार ४६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. दहावीच्या परीक्षेला नाशिकमधून ९७ हजार ९१२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी बारावीच्या ८६ टक्के विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून त्यांचे सबमिशन पूर्ण झाले आहे.तर उर्वरित उत्तरपत्रिका सबमिशनचे काम ५ एप्रिलला सुरू करून ७ ते ८ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे मंडळाचे विभागीय सचिव नितीन उपासनी यांनी सांगितले. नाशिक विभागात सर्वाधिक उत्तरपत्रिकांच्या सबमिशनचे काम पूर्ण झाले असून, राज्यातील नऊ विभागांमध्ये नाशिक आघाडीवर आहे. तर दहावीच्या उत्तरपत्रिका सबमिशन १४ एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आले असून, त्याविषयी १४ एप्रिलनंतरच प्रक्रिया सुरू होईल.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा