शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

तुळशी विवाहाची धुम थंडावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 15:27 IST

मनमाड: मनमाड सह परिसरात सुरू असलेली तुळशीच्या लग्नाची धुम थंडावली आहे. शहरात अनेक ठिकाणी तुळशीच्या लग्णाची धुम सुरू होती.या नंतर आता लग्नसराईला प्रारंभ होणार आहे.

ठळक मुद्दे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आवळीच्या झाडाचे पुजन केले जाते.

मनमाड : मनमाड सह परिसरात सुरू असलेली तुळशीच्या लग्नाची धुम थंडावली आहे. शहरात अनेक ठिकाणी तुळशीच्या लग्णाची धुम सुरू होती.या नंतर आता लग्नसराईला प्रारंभ होणार आहे.आपल्या संस्कृतीमधे दिवाळीनंतर तुलशीविवाहाला अनन्य साधारण महत्व आहे. दर वर्षी कार्तीकी एकादशीला सुरू होणाऱ्या तुलशी विवाहाचा समारोप त्रिपुरी पोर्णीमेला होत असतो. द्वापारयुगात दिवाळीनंतरच्या काळात कृष्ण आणि रुक्मीणीचे शुभमंगल झाले होते. ही आठवण सदैव रहावी म्हणून दरवर्षी तुळशी विवाह लावले जात असल्याचे सांगन्यात येते. या वेळी रांगता कृष्ण (रंगनाथ) व तुळशी चा विवाह करण्यात येतो. या विवाहासाठी तांदुळ व धान्याच्या अक्षदा वापरण्यात येतात.या बरोबरच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आवळीच्या झाडाचे पुजन केले जाते. पहाटे आवळीच्या झाडाचे पुजन करून त्या खाली विष्णूसहस्त्र नामाचा जप करण्यात येतो. तुळशीच्या विवाहाची धुम त्रिपुरी पोर्र्णीमला समाप्त झाली.त्या नंतर लग्नसराइ चा हंगाम सुरू झाला आहे.भालूर येथील नंदकुमार कुलकर्णी व चंद्रशेखर गुंडे यांच्या निवास स्थानासमोर सामुदायीक तुळशी विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. तुळशी व कृष्णाची शास्त्रशुध्द पुजा करून सोहळा करण्यात आला. फटाक्यांच्या आतषबाजीत विवाह सोहळा पार पडला. महाआरती नंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी परिसरातील नागरीक व महिला मोठ्या संखेने उपस्थीत होते.द्वापारयुगात दिवाळीनंतरच्या काळात कृष्ण आणि रुक्मीणीचे शुभमंगल झाले होते. ही आठवण सदैव रहावी म्हणून दरवर्षी तुळशी विवाह लावले जात असल्याचे सांगन्यात येते. या वेळी रांगता कृष्ण (रंगनाथ) व तुळशी चा विवाह करण्यात येतो.

टॅग्स :SocialसामाजिकDiwaliदिवाळी