शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

देशमाने येथे तुलसीविवाह उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 18:35 IST

देशमाने : येथील क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशन व साई झंकार ब्रास बँड यांच्या वतीने तुलशी विवाह पारंपरिक पद्धतीने अतिशय आनंदात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देसोहळा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.

देशमाने : येथील क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशन व साई झंकार ब्रास बँड यांच्या वतीने तुलशी विवाह पारंपरिक पद्धतीने अतिशय आनंदात साजरा करण्यात आला.नाशिक-औरंगाबाद महामार्गा लगत येवला तालुक्यातील देशमाने या गावांत क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशनचे नाशिक युवा जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांनी हा विवाह सोहळा आयोजित केला होता. अतिशय सुंदर व उत्साही वातावरणात वधु तुलशी वृंदावनाला साडी, चोळी, नथ, बांगड्या, जोडवे, मणिमंगळसूत्र या सर्व वस्तुनी तुलशी वृंदावनाला सजवलेले होते. वराच्या जागी भगवान कृष्णाची मूर्ती ठेऊन सजवले होते. वधु माता पित्याचा मान हा संजय खैरनार व सौ. दिपाली खैरनार यांना व वधुचे मामा भगवान खरात व वराचे मामा रविंद्र खैरनार यांना मिळाला.या विवाह सोहळयात गावातील जेष्ठ नागरिक,तरु ण मंडळ,व ग्रामस्थ हे वºहाडीच्या रूपाने वेळेवर हजर झाले होते.त्यात प्रथमत: भगवान श्रीकृष्ण मुर्तीची डी जे च्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने मंगल अष्टके गायल्यानंतर वर्हाडीनी आशीर्वाद रूपी अक्षदांचा वर्षाव केला. लग्न लागल्या नंतर ढोल-ताशाच्या व फटाक्यांच्या आतिश बाजीने हा सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.दरम्यान संजय खैरनार यांनी या पारंपारिक उत्सवाचे महत्व सर्व ग्रामस्थांना आपल्या विचारातून सांगितले.या प्रसंगी गावातील शरद गोरे,भारत काळे,विनोद बागुल,चंद्रकांत खैरनार सह इंदुबाई खैरनार,कल्पना खैरनार,ताईबाई खैरनार.कौशाबाई खैरनार ,अंजनाबाई खैरनार,गंगूबाई खैरनार आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्र माचे सूत्र संचालन हे प्रताप खैरनार यांनी केले. 

टॅग्स :Nashikनाशिकtulsibaugतुळशीबाग