शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

मानवी साखळीद्वारे रस्ते अपघातातील मृतांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 17:56 IST

इगतपुरी : ८ फेब्रुवारी हा दिवस रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणार्या लोकांचा स्मृती दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने इगतपुरी येथील महात्मा गांधी विद्यालयात मानवी साखळीद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.

इगतपुरी : ८ फेब्रुवारी हा दिवस रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणार्या लोकांचा स्मृती दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने इगतपुरी येथील महात्मा गांधी विद्यालयात मानवी साखळीद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. रस्त्यांवर अपघात होण्याची संख्या वाढली असून अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्या कुटुंबांची वाताहत होते आहे. यामुळे निर्माण होणाºया विविध सामाजिक प्रश्नांची निर्मिती रोखण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी जागरूकतेने कर्तव्य पार पाडावे असे प्रतिपादन महिंद्रा इगतपुरीचे वरिष्ठ व्यवस्थापक कैलास ढोकणे यांनी केले. ह्या कार्यक्र मात बोलतांना व्यवस्थापक जयंत इंगळे म्हणाले की, शालेय जीवनापासून वाहतूक नियम, आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थ्यांना मिळाल्यास अपघातांची संख्या कमी करण्यास हातभार लागेल.महिंद्राच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी जयेश पाटील यांनी आपल्या चमुच्या माध्यमातून प्रात्यिक्षके विद्यार्थ्यांना दाखवले. यावेळी जयंत इंगळे, अग्निशमन अधिकारी जयेश पाटील, हरीश चौबे, योगेश सांगवीकर, शिवम गोयल, अरूण गायकवाड, विजय सोनवणे उपस्थित होते.

टॅग्स :Accidentअपघात