शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

लॉक डाऊनची संधी साधून अंबड येथे वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 19:20 IST

शहरात अशाप्रकारच्या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात पर्यावरण प्रेमी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस वैभव देशमुख यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे

ठळक मुद्देपर्यावरण प्रेमींची नाराजीमहापालिकेकडून कारवाई नसल्याची तक्रार

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एका भूखंडावर असलेली सुमारे अडीचशे तेतीनशे झाडे एप्रिल अखेरीस तोडण्यात आली आहे. यासंदर्भात महापलिकेकडेतक्रार करून दखल घेण्यात आली नसल्याची तक्रार पर्यावरण कार्यकर्त्यानेकेली आहे. महापालिकेने यांसदर्भात उदासिनता दाखवल्याने संबंधीतकार्यकर्त्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केलीआहे.सध्या लॉक डाऊन आणि संचारबंदी असल्याने वृक्ष तोड करणाऱ्यांना फावले आहे.यापूर्वी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीच्या परीसरातील जंगलात वृक्ष तोडझाली होती. संंबधीतांचा माग काढत वनखात्याने संबंधीतांवर कारवाई केलीहोती. मात्र, शहरात अशाप्रकारच्या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत आहे.यासंदर्भात पर्यावरण प्रेमी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीसवैभव देशमुख यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. अंबड येथील सुमीतकंपनीच्या भूखंडावर असलेली बहारदार करंज, निलगीरी आणि अन्य सुमारेअडीचशे ते तीनशे झाडे २८ ते ३० एप्रिल दरम्यान तोडण्यात आली. इतक्यामोठ्या प्रमाणात नियोजनबध्द पध्दतीने वृक्षतोड होत असताना देखीलमहापालिकेल्या किंवा औद्योगिक विकास महामंडळाला त्याचा पत्तालही लागलानाही, हे सारेच शंकास्पद आहे. या वसाहतीत जाणाऱ्या आणि येणाºया काहीनागरीकांनी वृक्ष तोड बघून हळहळ व्यक्त करतानाच यासंदर्भात तक्रारकरण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही.एकीकडे स्मार्ट सिटी अंतर्गत पर्यावरण स्नेही उपक्रम राबविल्याचेसांगितले जात असताना दुसरीकडे ढासळत्या पर्यावरण संतुलनाकडे दुर्लक्षकेले जात आहे. यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान विभागाने दखल न घेतल्यानेकार्यकर्त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केलीआहे.त्यांनी प्रशासनाला त्याची दखल घेण्यास सांगितले आहे. या प्रकरणाचीगंभीर दखल घेऊन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी केलीआहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाenvironmentपर्यावरण