शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

अकरावी वंचित विद्यार्थ्यांना आज अखेरची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:43 IST

अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार राबविण्यात येणाºया दुसºया फेरीत प्रवेश घेण्याची बुधवारी (दि. १२) अखेरची संधी आहे.

नाशिक : अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार राबविण्यात येणाºया दुसºया फेरीत प्रवेश घेण्याची बुधवारी (दि. १२) अखेरची संधी आहे.आतापर्यंत प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत प्रवेशप्रक्रियेचे भाग एक भरून त्याची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.दहावीच्या फेरपरीक्षेतील विद्यार्थ्यांसह अजूनही अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी बुधवारी प्रवेश घेण्याची अखेरची संधी आहे. त्यामुळे संबधित विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील मार्गदर्शन केंद्रावर संपर्क साधून प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शहरातील व्ही. एन. नाईक महाविद्यालय, भोसला महाविद्यालय, पंचवटी महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन मिळणार आहे. तर सिडकोतील के. एस. डब्ल्यू. महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र असून, विद्यार्थ्यांना याठिकाणी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन मिळणार आहे. नाशिकरोड परिसरातील बिटको महाविद्यालयातील मार्गदर्शन केंद्रावर जाऊन प्रवेशप्रक्रिया पूर्ण करू शकतील.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिक