शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

दुष्काळसदृश परिस्थितीचा आज आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:55 IST

आॅगस्टचा दुसरा आठवडा उलटूनही जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्केही पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची पीक पेरणी वाया जाण्याची तसेच दुबार पेरणीही होण्याची शक्यता मावळल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा मंगळवारी आढावा घेण्यात येणार आहे.

नाशिक : आॅगस्टचा दुसरा आठवडा उलटूनही जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्केही पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची पीक पेरणी वाया जाण्याची तसेच दुबार पेरणीही होण्याची शक्यता मावळल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा मंगळवारी आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाºयांनी सर्व संबंधित खात्याच्या प्रमुखांची बैठक बोलाविली आहे.जिल्ह्यात ९७ टक्के पीक पेरणी झाली असली तरी, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्या-पासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अगोदरच उशिराने मान्सूनचे आगमन झाल्यामुळे पेरण्या लांबणीवर पडलेल्या असताना, आता पिकांना नेमक्या पाण्याची गरज असताना त्याने पाठ फिरविली आहे. पंधरा पैकी ८ तालुक्यांत ५० टक्केही पाऊस झालेला नसल्यामुळे तेथील पिके धोक्यात आली असून, आता पाऊस पडला तरी, दुबार पेरणीची संधीही शेतकºयांना मिळण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील पिण्याचे पाण्याचे स्त्रोत आटू लागल्याने टॅँकरची मागणी वाढली आहे. लोकप्रतिनिधींकडून रोहयो कामांची तसेच टॅँकरची मागणी केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्णात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकाºयांनी कृषी, महसूल, वीज, पाटबंधारे, भूजल सर्वेक्षण, पशुसंवर्धन, खात्याची संयुक्त बैठक बोलविली असून, त्यात पीक परिस्थिती, चाराटंचाई, प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती, टॅँकरने पाणीपुरवठा, धरणातील पाणीसाठा आदी माहिती मागविली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ