शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आज उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 23:42 IST

नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर सोमवारी (दि. ७) होणाऱ्या अर्ज माघारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाल्यामुळे अंतिम क्षणी कोण कुणासाठी माघार घेणार आणि पक्षीय पातळीवरून कोणते आदेश प्राप्त होतात यावर माघारी नाट्य रंगणार आहे. सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याचे लक्ष : राजकीय नाट्य रंगणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर सोमवारी (दि. ७) होणाऱ्या अर्ज माघारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाल्यामुळे अंतिम क्षणी कोण कुणासाठी माघार घेणार आणि पक्षीय पातळीवरून कोणते आदेश प्राप्त होतात यावर माघारी नाट्य रंगणार आहे. सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे.जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी २४३ उमेदवारांनी ३४५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची शनिवारी छाननी होऊन २१२ इतके उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये अपक्ष आणि डमी उमेदवारांच्या अर्जांची संख्या मोठी आहे. युती, आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची अर्ज दाखल केल्यानंतरही अनेक बंडखोरांचे अर्ज असल्यामुळे ऐनवेळी कोण माघार घेणार याकडेदेखील सर्वांचे लक्ष असणार आहे. नाशिक शहरात सर्वाधिक हायव्होल्टेज ड्रामा नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या दोन्ही मतदारसंघांत पहायला मिळू शकतो. त्याचप्रमाणे येवला, दिंडोरी, कळवण या मतदारसंघांतूनदेखील कोण निवडणूक रिंगणात राहणार याकडे लक्ष असणार आहे.अर्ज छाननीनंतर नांदगावमधून २८, मालेगाव (मध्य) १४, मालेगाव (बाह्य)११, बागलाण १५, कळवण ८, चांदवड १४, येवला १४, येवला १४, सिन्नर १०, निफाड ९, दिंडोरी ८, नाशिक पूर्व १४, नाशिक मध्य १०, नाशिक पश्चिम २९, देवळाली १६, इगतपुरी १२ याप्रमाणे २१२ अर्ज वैध ठरलेले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक