शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

गुरुवार पासून लासलगावहून रेल्वेने भाजीपाला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 20:14 IST

लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला रेल्वेने पाठविला जात असताना दोन वर्षांपासून कोणतेही कारण न देता लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे जाणाºया रेल्वेने भाजीपाला पाठविण्याची सुविधा काही कारणास्तव बंद करण्यात आली होती.

ठळक मुद्देदोन वर्षांनंतर सेवा पूर्ववत : रेल्वेकडे पाठपुराव्याला यशसायंकाळच्या वेळी खवादेखील मुंबईकडे रवाना होण्यास सुरुवात

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन वर्षांपासून रेल्वेने बंद केलेली भाजीपाला वाहतूक सेवा आता पुन्हा पूर्ववत सुरू होणार असून, गुरुवार (दि. १९) पासून लासलगाव रेल्वेस्थानकावरून गोदावरी एक्स्प्रेसने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला मुंबईला पाठविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला रेल्वेने पाठविला जात असताना दोन वर्षांपासून कोणतेही कारण न देता लासलगाव रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे जाणा-या रेल्वेने भाजीपाला पाठविण्याची सुविधा काही कारणास्तव बंद करण्यात आली होती. त्या अनुषंगाने स्थानिक शेतकरी, व्यापाऱ्यांनी खासदार डॉ. भारती पवार यांची भेट घेऊन भाजीपाला पाठविण्याची सुविधा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावरून डॉ. पवार यांनी, भुसावळ येथे रेल्वेच्या महाप्रबंधक एम. के. गुप्ता आणि वाणिज्य विभागाचे प्रमुख विनोद कुमार यांच्याशी चर्चा करून लासलगाव येथील शेतक-यांचे शिष्टमंडळ चर्चेकरिता भुसावळ येथे पाठवले होते. या शिष्टमंडळात पंचायत समिती सदस्य शिवा पाटील सुराशे, बाळासाहेब सोनवणे, सनी पाठक, दत्तू सुराशे आदींचा समावेश होता. रेल्वेच्या अधिकाºयांनी शेतक-यांची विनंती व त्यातील व्यवहार्यता तपासून गुरुवार, १९ डिसेंबरपासून भाजीपाला मुंबईकडे लासलगाव रेल्वेस्थानकावरून विविध रेल्वेगाड्यांनी रवाना करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात असलेल्या रेल्वे गाड्यांनी भाजीपाला मोठ्या प्रमाणात व सायंकाळच्या वेळी खवादेखील मुंबईकडे रवाना होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार डॉ. भारती पवार यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकrailwayरेल्वे