शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

त्र्यंबकेश्वरच्या दुगारवाडी धबधब्यात औरंगाबादचे तिघे विद्यार्थी बेपत्ता; युवतीचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 16:52 IST

ग्रामीण पोलीस आणि जिल्हा प्रशासन इतर दोन बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत

 नाशिक -  त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधबा येथे औरंगाबाद येथील कृषी महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना बुधवारी (दि.१८) उघडकीस आली. यातील एका विद्यार्थीनीचा मृतदेह आढळून आला आहे. ग्रामीण पोलीस आणि जिल्हा प्रशासन इतर दोन बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत.तेलंगणा राज्यातील काही विद्यार्थी औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्यातील गिरीधर आकाश (२०), व्यंकटेश रेड्डी (२०, दोघे रा. तेलंगणा), काव्या. एल (२०, रा. हैदराबाद), अनुषा (२१), रघुवंशी, कोटी रेड्डी (२०, तिघे रा. तेलंगणा) हे विद्यार्थी त्र्यंबकेश्वर सोमवारी (दि.१६) येथे आले आहेत. मंगळवारी (दि.१७) सर्व विद्यार्थी दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी सायंकाळी ४.३० च्या सुमारास गेले. मात्र उशीर झाल्याने आणि पाण्याचा अंदाज येत नसल्याने काही विद्यार्थी पुन्हा त्र्यंबकेश्वरकडे माघारी फिरले. त्यांनी इतरांना पाण्यात न उतरण्याचा सल्ला दिला.दरम्यान, रात्रभर वाट पाहूनही अनुषा, रघुवंशी आणि कोटी रेड्डी हे परतले नव्हते. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी पुन्हा बुधवारी (दि.१८) दुगारवाडी धबधबा गाठला. त्यावेळी पाण्यात अनुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांशी संपर्क साधून मदत मागवली. त्यानंतर विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे. दुपारपर्यंत रघुवंशी आणि काव्या यांचा तपास लागलेला नव्हता.

टॅग्स :Nashikनाशिक