शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

वाडीवºहेनजीक दोन अपघातात तिघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:58 IST

नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वाडीवºहेनजीक असलेल्या राजूर फाटा येथे झालेल्या मोटारसायकल व ट्रक यांच्या झालेल्या अपघातात इगतपुरी तालुक्यातील तीन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.

ठळक मुद्देचौघे जखमी : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वाडीवºहेनजीक असलेल्या राजूर फाटा येथे झालेल्या मोटारसायकल व ट्रक यांच्या झालेल्या अपघातात इगतपुरी तालुक्यातील तीन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.नाशिक-मुंबई महामार्गावरील राजूर फाटा येथे मुंबईहून नाशिककडे जात असताना या मोटारसायकलस्वाराने (क्र. एम १५ एके ७२०) नाशिककडे जात असलेल्या अज्ञात ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात जनक सुकदेव फोडसे (२३ रा. काळुस्ते, इगतपुरी), अप्पू भावोजी भगत (२५, रा. तळोघ, इगतपुरी), गोटीराम दादू आगिवले (३०, रा. भावली, इगतपुरी) हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना गोंदे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थानच्या रु ग्णवाहिकेचे रुग्णवाहक निवृत्ती गुंड यांनी उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. राष्ट्रीय महामार्गावरील रायगडनगर येथे शनिवारी (दि.६) रात्री साडेसात वाजता झालेल्या अपघातात नाशिकहून मुंबईकडे जात असताना या मोटारसायकलस्वाराचे (क्र . एम १५ बीबी ५५३६) गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली.या झालेल्या अपघातात नाशिक येथील मोरवाडीत राहणारे प्रकाश हसाराम सोनवणे (४०), सविता प्रकाश सोनवणे (३०) हे दांपत्य व जोसेफ प्रकाश सोनवणे (९), सामवेल प्रकाश सोनवणे (१) त्यांची ही दोन मुले (रा. सर्व मोरवाडी, नाशिक) किरकोळ जखमी झाले असून, त्यांना गोंदे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.