शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ब्राह्मणगाव पोस्ट कार्यालयात तीन चार महिन्यापूर्वीचे टपाल पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 18:10 IST

ब्राह्मणगांव येथील टपाल कार्यालयातील तीन चार महिन्यातील दैनंदिन येणारी टपाल व महत्वाचे कागदपत्र संबंधित पोस्टमन यांनी न वाटप केल्याने ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ब्राह्मणगांव : येथील टपाल कार्यालयातील तीन चार महिन्यातील दैनंदिन येणारी टपाल व महत्वाचे कागदपत्र संबंधित पोस्टमन यांनी न वाटप केल्याने ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.येथे टपाल कार्यालयातील कार्यरत असलेले पोस्टमन दैनंदिन टपाल लखमापुर कार्यालयातुन ब्राह्मणगांव येथे आणून, वाटप ऐवजी ते गोणीत साठवण करून ठेऊन गोणी पोस्ट कार्यालयात झाकून ठेवली. नागरिकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ट्रॅक्टरचे परवाने,बजाज अलायन्स पॉलिसी किट,तर देना बँकेचे चेक,एच.डी.एफ.सी चेक,पासबुक त्यात लोकांच्या आर डी, सुकन्या योजना अशी महत्त्वाची टपाल वाटप केली नाहीत अशी ग्रामस्थांनी तक्रार केल आहे. टपाल मिळत नसल्याने तर पोस्ट मास्तर कार्यालयात नेहमीच गैरहजर राहत असल्याने संबंधित टपाल विभागाचे ए.एस.पी. सब डिव्हीझन मालेगांव यांनी ब्राह्मणगांव टपाल कार्यालयात असलेल्या टपालांची पाहणी करून पंचनामा केला.सदर मिळालेली कार्यालयातील टपाल दोन तीन महिन्यांपासून वाटप केलेनाही. सटाणा व मालेगांव येथील पोस्ट आॅफिसचे कर्मचारीटपाल वाटपाचे करीत आहेत. ग्रामस्थ आधारकार्ड स्वत: घेऊन जात आहेत.टपाल कार्यालयात नागरिकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड,विविध बँकांचे पासबुक, चेक पुस्तक, एल आय सी सिर्टिफकेट वाटप ऐवजी गोणी भरून ठेवलीआहेत.महत्त्वाचे विविध कागदपत्रे टपाल विभागाकडून वेळेवर न मिळाल्याने नागरिकांना कुठे महा ई सेवा केंद्र तर बँके कडे वारंवार जाऊन हेलपाटे मारावे लागले जेव्हा ही बाब उघडकीस आल्याने महत्त्वाची कागदपत्रे टपाल कार्यलयात मिळून आली.त्यात आधार कार्डाची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.या टपाल विभागात पोस्ट मास्तर व पोस्टमनची जागा रिक्त असून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तात्पुरता पदभार पोस्ट मास्तर म्हणून नितीन पाटील (बैंद्रे पाडा) यांचे कडे देण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकPost Officeपोस्ट ऑफिस