शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जनावरांची वाहतूक करणारे वाहन उलटून तीन बैल ठार

By प्रसाद गो.जोशी | Updated: March 28, 2024 14:00 IST

अपघात घडताच वाहतूक करणारे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

शशिकांत बिरारी, कंधाणे (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातून पहाटेच्या सुमारास कत्तलीसाठी पाच बैल घेऊन भरधाव वेगाने जाणारी एक कार (क्रमांक एमएच४३एल १०८२) तळंग फाट्यावरील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने येथील पाटचारीत पडून झालेल्या अपघातात तीन बैल ठार झाले असून दोन जनावरे गंभीर जखमी झाली आहेत . अपघातग्रस्त वाहन पाटचारीत पडल्याने मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी बैलांना बाहेर काढले. अपघात घडताच वाहतूक करणारे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

याबाबतची खबर माजी पोलिस पाटील बाळू बिरारी यांनी दूरध्वनी वरुन सटाणा पोलिस स्टेशनला दिली आहे. घटनेची माहिती समजताच सटाणा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक खैरनार , दत्ता आहेर घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी अपघातातग्रस्त वाहनांचा पंचनामा करून जखमी झालेल्या बैलांना तरुणांच्या मदतीने पुढील उपचारासाठी सटाणा येथे पाठविले.पुढील तपास सटाणा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शेवाळे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात