शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची वाहतूक करणारे वाहन उलटून तीन बैल ठार

By प्रसाद गो.जोशी | Updated: March 28, 2024 14:00 IST

अपघात घडताच वाहतूक करणारे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

शशिकांत बिरारी, कंधाणे (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातून पहाटेच्या सुमारास कत्तलीसाठी पाच बैल घेऊन भरधाव वेगाने जाणारी एक कार (क्रमांक एमएच४३एल १०८२) तळंग फाट्यावरील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने येथील पाटचारीत पडून झालेल्या अपघातात तीन बैल ठार झाले असून दोन जनावरे गंभीर जखमी झाली आहेत . अपघातग्रस्त वाहन पाटचारीत पडल्याने मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी बैलांना बाहेर काढले. अपघात घडताच वाहतूक करणारे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

याबाबतची खबर माजी पोलिस पाटील बाळू बिरारी यांनी दूरध्वनी वरुन सटाणा पोलिस स्टेशनला दिली आहे. घटनेची माहिती समजताच सटाणा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक खैरनार , दत्ता आहेर घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी अपघातातग्रस्त वाहनांचा पंचनामा करून जखमी झालेल्या बैलांना तरुणांच्या मदतीने पुढील उपचारासाठी सटाणा येथे पाठविले.पुढील तपास सटाणा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शेवाळे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात