शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

पांडवनगरी रस्त्यावर भाजीविक्रेत्यांनी मांडले ठाण

By admin | Updated: December 30, 2016 23:56 IST

तक्रार : सीमा हिरे यांना निवेदन

इंदिरानगर : वडाळा - पाथर्डी रस्त्याला लागून पांडवनगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजीविक्रेते ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्या भाजीविक्रेत्यांना भाजीबाजार बांधून देण्याची मागणी आमदार सीमा हिरे यांच्याकडे निवेदनाद्वारे नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांची वसाहत पांडवनगरी वास्तवात आली. यामध्ये सुमारे पंधराशे सदनिका आहेत. तसेच परिसरात दिवसागणिक अपार्टमेंट आणि सोसायटी वाढत आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने लोकवस्तीही वाढत आहे. भाजीबाजार गंभीर समस्या बनली आहे. हमरीतुमरीच्या घटनेतही वाढ झाली आहे. त्यामुळे भाजीविक्रेत्यांसाठी मध्यवर्ती ठिकाणी भाजीबाजार  बांधून द्यावा, अशा मागणीच्या निवेदनावर नवदुर्गा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष योगेश दिवे, विश्वनाथ पवार, सुनील गांगुर्डे, संजय राव, अरुण पवार, कैलास शिंदे, विमल गावंडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)