शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

अंगणात पाणी ठेवून भागविली जातेय पक्षांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 13:45 IST

खमताणे : पर्यावरणाचा ºहासाचा फटका व सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे जंगलातून पशुपक्षांचे नष्ट होत असलेले आस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दाणा-पाण्याची भांडी ठेवून त्यांच्या जगण्याची सोय केली आहे. उन्हाची प्रचंड तीव्रता बघता वन्यजीवांची पाण्यासाठीची धडपड वाढू लागली आहे.

ठळक मुद्देपर्यायी हे वन्यजीव रस्त्यावर येऊन या अबोल वन्यजीवांचे अपघाती मृत्यूही होऊ लागले आहे. यामुळे कुठेतरी नैसिर्गक साधन संपत्तीचा ºहास होत आहे. नैसर्गिक साधन संपत्ती टिकविण्याचा वसा घातलेल्या जगा आणि जगु द्या, हा उपक्र म हाती घेऊन वन्यप्राणी व पक्षांसाठी पाणवठे

खमताणे : पर्यावरणाचा ºहासाचा फटका व सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे जंगलातून पशुपक्षांचे नष्ट होत असलेले आस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दाणा-पाण्याची भांडी ठेवून त्यांच्या जगण्याची सोय केली आहे. उन्हाची प्रचंड तीव्रता बघता वन्यजीवांची पाण्यासाठीची धडपड वाढू लागली आहे. वाढते शहरीकरण व झाडाझुडपांची कमी झालेली संख्या यामुळे पक्षांंच्या संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. शहरातील केबल वायर, मोबाईलमुळे पक्षांंच्या प्रजनन क्षमतेवर व मानिसकतेवर परिणाम झाला असून, चिमण्या कमी होण्याची हीचकारणे आहेत. आपण भुतदयेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्राणी व पक्षांसाठी पाणवठे तयार करावे, असे आवाहन शिवराय ग्रुपद्वारे सोशल मिडियावर केले असता त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. जेथे माणसाला घोटभर पाण्यासाठी भटकावे लागते तेथे मुक्या प्राण्यांची अवस्था काय असणार, या विचारांनी प्रेरित होऊन अनेकांनी पक्षांंच्या चारा पाण्यासाठी आपल्या घरात, अंगणात किंवा सार्वजनिक ठिकाणी आपापल्या पद्धतीने व्यवस्था केली आहे अनेक सामाजिक संस्था, विविध शाळा व ग्रुप अशा सर्वानी भूतदया दाखवत दाणा-पाण्याची सोय केली. मनुष्याची तृष्णा भागविण्यासाठी ज्या प्रमाणे पाणपोईची व्यवस्था ठिकठिकाणी केली जाते. त्याचप्रमाणे नागरिकांनी पक्षी व प्राण्यांसाठी सुखसुविधा करण्यासाठी मेहनत घेतल्याचे सुखद चित्र बघावयास मिळत आहे. ( 26चिमणी) ( 26चिमणी०१)