शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अकरावीची तिसरी यादी  एक आॅगस्टला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:41 IST

आॅनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दोन फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, यातील सुमारे ११ हजार १२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर गुरुवारी (दि. १) तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

नाशिक : आॅनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दोन फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, यातील सुमारे ११ हजार १२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर गुरुवारी (दि. १) तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीनुसार प्रवेशाची संधी मिळणाºया विद्यार्थ्यांना २ ते ५ आॅगस्टदरम्यान प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून १२ जुलैला पहिली यादी जाहीर झाली. त्यात १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यातील ८ हजार १७१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतले, तर २२ जुलैला जाहीर झालेल्या दुसºया यादीत ६ हजार ६४२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली, त्यातील २ हजार ९५६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतले असून आतापर्यंत सुमारे ११ हजार १२७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयांत जाऊन प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली आहे. दुसºया यादीत आरवायके महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा खुल्या प्रवर्गातील कटआॅफ सर्वाधिक ८९.४० टक्के तर बीवायके महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा कटआॅफ ८४.४० टक्के लागला होता. काही विद्यार्थ्यांनी दुसºया पसंतीच्या महाविद्यालयांमध्येही प्रवेश घेतला.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी