शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

..ते निघाले आहेत निफाड येथून राजस्थानला पायी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:18 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थान राज्यातून मोठ्या संख्येने कारागीर, कामगार, मजूर व छोटे व्यावसायिक आले होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन आणि संचारबंदी लागू केल्याने सर्व बाजारपेठा ठप्प झाल्या तर सर्वच व्यवसायही थांबल्याने या कारागीर, कामगार-मजुरांनी मूळगावी परत पायी जाण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे.

येवला : पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थान राज्यातून मोठ्या संख्येने कारागीर, कामगार, मजूर व छोटे व्यावसायिक आले होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन आणि संचारबंदी लागू केल्याने सर्व बाजारपेठा ठप्प झाल्या तर सर्वच व्यवसायही थांबल्याने या कारागीर, कामगार-मजुरांनी मूळगावी परत पायी जाण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे.निफाड येथीलही राजस्थानच्या चार युवा मजुरांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला असून, ते येवलामार्गे रवाना झाले आहेत.संचारबंदीच्या सुरुवातीस ज्यांना शक्य होते त्यांनी आपले घर जवळ केले. मात्र जे थांबले त्यांची पंचाईत झाली आहे. हाताला काम नाही, रस्त्यावर यायचे नाही. परिणामी खिशात पैसा नसल्याने घरात बसून उपासमारी सहन करण्यापलीकडे दुसरा पर्याय राहिला नाही.संचारबंदीमुळे प्रवासासाठी सार्वजनिक व खासगी वाहन व्यवस्थाही नसल्याने राजस्थान राज्यातून आलेल्या गारेगार विक्री करणाऱ्या चार युवकांनी राजस्थानच्या दिशेने पायी जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे पाचशे ते हजार किलोमीटरचे अंतर ते कसे गाठतील हा प्रश्न संवेदनशील मनाला न पडला तर नवलच!निफाड येथे गारेगार विकणाºया एका मालकाने राजस्थानातील चार युवकांना गारेगार, आइस्क्र ीम विक्रीसाठी आणले होते. मागील महिन्यात तो मालक लग्नकार्यासाठी राजस्थानात गेला. मात्र, देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे मालकाला राजस्थानमधून महाराष्ट्रात येता येईना. त्याचदरम्यान लॉकडाउन व संचारबंदीही लागूत्यामुळे रोजगार बुडाला. खिशात पैसे नाही आणि मालकाकडूनही पैसे येईनात. यामुळे या तरुणांनापायी घरी परत जाण्याचा मार्ग स्वीकारला. रस्त्याने जे पदरात पडेल त्याने तहान-भूक भागवत हे तरुण राजस्थानकडे निघाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य