शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

..ते निघाले आहेत निफाड येथून राजस्थानला पायी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:18 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थान राज्यातून मोठ्या संख्येने कारागीर, कामगार, मजूर व छोटे व्यावसायिक आले होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन आणि संचारबंदी लागू केल्याने सर्व बाजारपेठा ठप्प झाल्या तर सर्वच व्यवसायही थांबल्याने या कारागीर, कामगार-मजुरांनी मूळगावी परत पायी जाण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे.

येवला : पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थान राज्यातून मोठ्या संख्येने कारागीर, कामगार, मजूर व छोटे व्यावसायिक आले होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन आणि संचारबंदी लागू केल्याने सर्व बाजारपेठा ठप्प झाल्या तर सर्वच व्यवसायही थांबल्याने या कारागीर, कामगार-मजुरांनी मूळगावी परत पायी जाण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे.निफाड येथीलही राजस्थानच्या चार युवा मजुरांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला असून, ते येवलामार्गे रवाना झाले आहेत.संचारबंदीच्या सुरुवातीस ज्यांना शक्य होते त्यांनी आपले घर जवळ केले. मात्र जे थांबले त्यांची पंचाईत झाली आहे. हाताला काम नाही, रस्त्यावर यायचे नाही. परिणामी खिशात पैसा नसल्याने घरात बसून उपासमारी सहन करण्यापलीकडे दुसरा पर्याय राहिला नाही.संचारबंदीमुळे प्रवासासाठी सार्वजनिक व खासगी वाहन व्यवस्थाही नसल्याने राजस्थान राज्यातून आलेल्या गारेगार विक्री करणाऱ्या चार युवकांनी राजस्थानच्या दिशेने पायी जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे पाचशे ते हजार किलोमीटरचे अंतर ते कसे गाठतील हा प्रश्न संवेदनशील मनाला न पडला तर नवलच!निफाड येथे गारेगार विकणाºया एका मालकाने राजस्थानातील चार युवकांना गारेगार, आइस्क्र ीम विक्रीसाठी आणले होते. मागील महिन्यात तो मालक लग्नकार्यासाठी राजस्थानात गेला. मात्र, देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे मालकाला राजस्थानमधून महाराष्ट्रात येता येईना. त्याचदरम्यान लॉकडाउन व संचारबंदीही लागूत्यामुळे रोजगार बुडाला. खिशात पैसे नाही आणि मालकाकडूनही पैसे येईनात. यामुळे या तरुणांनापायी घरी परत जाण्याचा मार्ग स्वीकारला. रस्त्याने जे पदरात पडेल त्याने तहान-भूक भागवत हे तरुण राजस्थानकडे निघाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य