शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनात बदल अन् बिबट्याच्या भीतीने पाणी असून पीके लागली करपू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 13:28 IST

सायखेडा : कडाक्याची थंडी आणि बिबट्याचा धुमाकूळ असतांना वीज पुरवठ्याच्या नियमात बदल केल्याने रात्री ९.३० ते सकाळी ७ वाजेपर्यंत असणाºया विजेमुळे विहिरींना मुबलक पाणी असून पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतात उभे असलेले हिरवेगार पीक सुकू लागले आहे. पर्यायाने शेतकरी संतप्त झाले आहेत.

सायखेडा : कडाक्याची थंडी आणि बिबट्याचा धुमाकूळ असतांना वीज पुरवठ्याच्या नियमात बदल केल्याने रात्री ९.३० ते सकाळी ७ वाजेपर्यंत असणाºया विजेमुळे विहिरींना मुबलक पाणी असून पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतात उभे असलेले हिरवेगार पीक सुकू लागले आहे. पर्यायाने शेतकरी संतप्त झाले आहेत.मागील काही दिवसांपासून गोदाकाठ भागातील वीज पुरवठयाच्या वेळात कंपनीने कोणताही विचार न करता आणि पूर्व कल्पना न देता बदल केले आहेत. सद्या सुगीचे दिवस असल्याने शेतात कांदे, ऊस, द्राक्ष, भाजीपाला या सारखे नगदी पिके उभे आहे नगदी पीकांना वेळेवर पाणी द्यावे लागते. मात्र वीज पुरवठा रात्री साडे नऊ वाजता येतो आणि सकाळी सात वाजता बंद करण्यात येत असल्याने निफाडच्या आठ अंश तपमान आणि गोदाकाठ भागातील बिबट्याची दहशत असल्याने पिकांना पाणी देण्याचे धाडस शेतकर्यांचे होत नाही. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे. यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधी शांत असून कंपनीच्या अधिकाºयांना जाब विचारला जात नाही. वीज वितरण कंपनी मनमानी करून वीज वाचविण्याचा उद्देशाने रात्री उशिरा वीज पुरवठा करत आहे, मात्र यामध्ये शेतकºयांच्या जीवनाशी खेळ सुरू झाला आहे. रात्री उशिरा वीज वितरण सुरु करु न दिवसा अकरा वाजे पर्यंत वीज पुरवठा सुरु ठेवावा अशी मागणी करण्यात येत आहे-----------------काही दिवसांपासून गोदाकाठ भागातील वीज पुरवठयाच्या वेळात कंपनीने कोणतीही पूर्व कल्पना न देता बदल केले आहेत. सद्या सुगीचे दिवस असल्याने शेतात कांदे, ऊस, द्राक्ष, भाजीपाला या सारखे नगदी पिके उभे आहेत. नगदी पीकांना वेळेवर पाणी द्यावे लागते, मात्र वीज पुरवठा रात्री साडे नऊ वाजता येतो आणि सकाळी सात वाजता बंद करण्यात येत असल्याने निफाडच्या आठ अंश तपमान आणि गोदाकाठ भागातील बिबट्याची दहशत असल्याने शेतकºयांचे पिकांना पाणी देण्याचे धाडस होत नाही.- संतोष राजोळे, शेतकरी, करंजगाव

टॅग्स :Nashikनाशिक