शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
5
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
6
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
7
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
8
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
9
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
10
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
11
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
12
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
13
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
14
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
15
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
16
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
17
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
18
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
19
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
20
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले

भारनियमनात बदल अन् बिबट्याच्या भीतीने पाणी असून पीके लागली करपू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 13:28 IST

सायखेडा : कडाक्याची थंडी आणि बिबट्याचा धुमाकूळ असतांना वीज पुरवठ्याच्या नियमात बदल केल्याने रात्री ९.३० ते सकाळी ७ वाजेपर्यंत असणाºया विजेमुळे विहिरींना मुबलक पाणी असून पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतात उभे असलेले हिरवेगार पीक सुकू लागले आहे. पर्यायाने शेतकरी संतप्त झाले आहेत.

सायखेडा : कडाक्याची थंडी आणि बिबट्याचा धुमाकूळ असतांना वीज पुरवठ्याच्या नियमात बदल केल्याने रात्री ९.३० ते सकाळी ७ वाजेपर्यंत असणाºया विजेमुळे विहिरींना मुबलक पाणी असून पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतात उभे असलेले हिरवेगार पीक सुकू लागले आहे. पर्यायाने शेतकरी संतप्त झाले आहेत.मागील काही दिवसांपासून गोदाकाठ भागातील वीज पुरवठयाच्या वेळात कंपनीने कोणताही विचार न करता आणि पूर्व कल्पना न देता बदल केले आहेत. सद्या सुगीचे दिवस असल्याने शेतात कांदे, ऊस, द्राक्ष, भाजीपाला या सारखे नगदी पिके उभे आहे नगदी पीकांना वेळेवर पाणी द्यावे लागते. मात्र वीज पुरवठा रात्री साडे नऊ वाजता येतो आणि सकाळी सात वाजता बंद करण्यात येत असल्याने निफाडच्या आठ अंश तपमान आणि गोदाकाठ भागातील बिबट्याची दहशत असल्याने पिकांना पाणी देण्याचे धाडस शेतकर्यांचे होत नाही. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे. यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधी शांत असून कंपनीच्या अधिकाºयांना जाब विचारला जात नाही. वीज वितरण कंपनी मनमानी करून वीज वाचविण्याचा उद्देशाने रात्री उशिरा वीज पुरवठा करत आहे, मात्र यामध्ये शेतकºयांच्या जीवनाशी खेळ सुरू झाला आहे. रात्री उशिरा वीज वितरण सुरु करु न दिवसा अकरा वाजे पर्यंत वीज पुरवठा सुरु ठेवावा अशी मागणी करण्यात येत आहे-----------------काही दिवसांपासून गोदाकाठ भागातील वीज पुरवठयाच्या वेळात कंपनीने कोणतीही पूर्व कल्पना न देता बदल केले आहेत. सद्या सुगीचे दिवस असल्याने शेतात कांदे, ऊस, द्राक्ष, भाजीपाला या सारखे नगदी पिके उभे आहेत. नगदी पीकांना वेळेवर पाणी द्यावे लागते, मात्र वीज पुरवठा रात्री साडे नऊ वाजता येतो आणि सकाळी सात वाजता बंद करण्यात येत असल्याने निफाडच्या आठ अंश तपमान आणि गोदाकाठ भागातील बिबट्याची दहशत असल्याने शेतकºयांचे पिकांना पाणी देण्याचे धाडस होत नाही.- संतोष राजोळे, शेतकरी, करंजगाव

टॅग्स :Nashikनाशिक