शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

कधी राज बिझी, तर कधी शांतीगिरी महाराज व्यस्त; अखेर भेट झालीच नाही!

By संजय पाठक | Updated: March 9, 2024 17:52 IST

आध्यात्मिक गुरू शांतीगिरी महाराज हे नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासााठी त्यांनी पत्र दिले होते.

संजय पाठक, नाशिकलाेकसभा निवडणूक लढवण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार रिंगणात उतरणार असून आध्यात्मिक गुरू शांतीगिरी महाराज हे नाशिकमध्येमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासााठी त्यांनी पत्र दिले होते. मात्र, कधी राज ठाकरे बिझी, तर कधी शांतीगिरी महाराज यांचे दौरे आणि कार्यक्रम त्यामुळे दोन दिवसांत ही भेट होऊ शकली नाही. आता मुंबईत ही भेट होण्याची शक्यता असल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले. 

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून लढा राष्ट्रहिताचा, संकल्पशुद्ध राजकारणाचा या विषयावर मोहीम राबवत आहेत. या निवडणुकीत अशीच मोहीमराबवण्याचे भक्त परिवाराने जाहीर केले आहे. सात मतदारसंघांत बाबाजी भक्तपरिवाराची मते निर्णायक ठरतील, असे परिवाराचे म्हणणे आहे.

मध्यंतरी बाबाजी भक्त परिवाराने पत्रकार परिषद घेतली तेव्हा शांतीगिरी महाराज यांनी नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर येथून निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला होता. दरम्यान, ५ मार्च रोजी शांतीगिरी महाराज यांनी याच अनुषंगाने राज ठाकरे यांना नाशिक दौऱ्यात भेटण्याची वेळ मागितली हेाती. मात्र, नाशिक मध्ये कधी राज ठाकरे बैठकांमध्ये व्यस्त तर कधी  शांतीगिरी महाराज  व्यस्त त्यामुळे राज यांच्या नाशिक दौऱ्यात चर्चा होऊ शकली नाही. आता मुंबईत ही भेट होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकRaj Thackerayराज ठाकरेShantigiri Maharajशांतिगिरी महाराज