शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

एकत्रित कुटुंब पद्धत काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 00:15 IST

मालेगाव : समाजाच्या विकासासाठी एकत्रित कुटुंब पद्धत व सामूहिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम सातत्याने राबविणे काळाची गरज बनली आहे. कालबाह्य ठरू पाहात असलेल्या परंपरेचे जतन होण्यासाठी उत्तर भारतीय ब्राम्हण महिला संघटनेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा विजया अवस्थी यांनी केले.

ठळक मुद्देविजया अवस्थी : मालेगाव येथे ब्राह्मण महासंघाचा कार्यक्रम

मालेगाव : समाजाच्या विकासासाठी एकत्रित कुटुंब पद्धत व सामूहिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम सातत्याने राबविणे काळाची गरज बनली आहे. कालबाह्य ठरू पाहात असलेल्या परंपरेचे जतन होण्यासाठी उत्तर भारतीय ब्राम्हण महिला संघटनेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा विजया अवस्थी यांनी केले.येथील उत्तर भारतीय महिला ब्राह्मण संघटनेतर्फे विठ्ठल मंदिरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना अवस्थी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वसुधा वाजपेयी या होत्या, तर निर्मला वाजपेयी, प्रगती शुक्ला, संगीता त्रिवेदी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होत्या. भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करत कार्यक्रमास प्रारंभ केला गेला. समाजाच्या उत्कर्षासाठी संघटन उभे करीत विविध उपक्रम राबविण्याचा महिला संघटनेचा प्रयत्न अनुकरणीय असल्याचे स्पष्ट करत अवस्थी यांनी सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे युवा पिढीवर होत असलेले दुष्परिणाम रोखण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. यावेळी वसुधा वाजपेयी यांनी महिला संघटनेतर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक मंजू त्रिवेदी यांनी केले. कार्यक्रमास किरण मिश्रा, मंगला मिसर, माया मिसर, सरिता शुक्ला, श्रद्धा तिवारी, मंदा मिसर, श्वेता दुबे, संध्या मिश्रा, अनिता अवस्थी, राजश्री शुक्ला, सोनल मिसर, योगीता मिसर, हेमलता शुक्ला, अर्चना अवस्थी, श्रद्धा वाजपेयी, पूनम मिसर आदींसह महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :MalegaonमालेगांवSocialसामाजिक