शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पावसाचे आगमनाने टँकर घटले! ३४ गावे टँकरमुक्त

By श्याम बागुल | Updated: July 7, 2023 16:10 IST

अजूनही १०३ गावांना टंचाई.

श्याम बागुल, नाशिक : जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलकी हजेरी लावणाऱ्या पावसाने खरिपाच्या पेरण्यांनी अद्याप वेग घेतलेला नसला तरी, तीन तालुक्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटण्यास मदत झाली आहे.

काही ठिकाणी टँकरची संख्याही घटली आहे. आठवडाभरातच ३४ गावे, वाड्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने १३ टँकर बंद करण्यात आले आहेत. यंदा कडक उन्हाळ्यामुळे मार्च महिन्यापासूनच येवला, नांदगाव व मालेगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली होती. परंतु शासन पातळीवर टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्यामुळे टँकर मंंजुरीस उशीर होत असल्याची लोकप्रतिनिधींची ओरड होती. त्यामुळे प्रांत अधिकाऱ्यांना त्याचे अधिकार प्रदान करण्यात आले. परिणामी मार्चअखेर ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊस