शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

पावसाचे आगमनाने टँकर घटले! ३४ गावे टँकरमुक्त

By श्याम बागुल | Updated: July 7, 2023 16:10 IST

अजूनही १०३ गावांना टंचाई.

श्याम बागुल, नाशिक : जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलकी हजेरी लावणाऱ्या पावसाने खरिपाच्या पेरण्यांनी अद्याप वेग घेतलेला नसला तरी, तीन तालुक्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटण्यास मदत झाली आहे.

काही ठिकाणी टँकरची संख्याही घटली आहे. आठवडाभरातच ३४ गावे, वाड्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने १३ टँकर बंद करण्यात आले आहेत. यंदा कडक उन्हाळ्यामुळे मार्च महिन्यापासूनच येवला, नांदगाव व मालेगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली होती. परंतु शासन पातळीवर टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्यामुळे टँकर मंंजुरीस उशीर होत असल्याची लोकप्रतिनिधींची ओरड होती. त्यामुळे प्रांत अधिकाऱ्यांना त्याचे अधिकार प्रदान करण्यात आले. परिणामी मार्चअखेर ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊस