शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

चिंचोली येथे पालकमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

By admin | Updated: April 27, 2017 00:55 IST

कृषिमाल व्हेजीटेबल प्रोड्युसिंग कंपन्या स्थापन करून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

 सिन्नर : चिंचोली व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपालावर्गीय पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यावर प्रक्रिया करून उद्योग उभारणीसाठी, कृषिमाल व्हेजीटेबल प्रोड्युसिंग कंपन्या स्थापन करून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. पालकमंत्री महाजन यांनी सिन्नर तालुक्यातील चिंचोली शिवारात शांताराम गायकवाड यांच्या शेतात शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यशासनाने गेल्या दोन वर्षांत शेतकरी व शेतीसाठी केलेल्या वेगवेगळ्या योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी माणिकराव कोकाटे, लक्ष्मण सावजी, दादाजी जाधव, सुनील केकाण, बाजार समितीचे सभापती अरुण वाघ, उपसभापती सोमनाथ भिसे, शहराध्यक्ष पंकज जाधव, मोहचे सरपंच सुदाम बोडके, चिंचोलीचे सरपंच एकनाथ झाडे, माजी सरपंच निवृत्ती होलगीर, कैलास बिन्नर, दादासाहेब सानप, पोपट बिन्नर, रमेश उगले, जयराम आमले, प्रवीण लांडगे, उत्तम गायकवाड, मधुकर सांगळे, सखाराम दराडे, संजय तुंगार, संपत नवाळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)