शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

स्वराज्यसंवर्धन बहुउद्देशीय संस्थेची दुर्गसंवर्धन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 18:23 IST

जानोरी : जेवढा दुर्गम तेवढाच अवशेष संपन्न किल्ला म्हणजे सातमाळा पर्वत रांगेतील जिल्ह्यातील पुरातन वैभवच. अशा या दुर्गाचे जतन, संवर्धन होण्याची आवश्यकता आहे, म्हणून संस्थेने आपल्या बहुआयामी उपक्रमाबरोबरच किल्ल्यांची जोपासना व संवर्धनाचा संकल्प केला आहे.

ठळक मुद्देअत्यंत दुर्लक्षित, अभेद्य किल्ले इंद्राईवर राबविला स्वच्छतेचा उपक्रम

जानोरी : जेवढा दुर्गम तेवढाच अवशेष संपन्न किल्ला म्हणजे सातमाळा पर्वत रांगेतील जिल्ह्यातील पुरातन वैभवच. अशा या दुर्गाचे जतन, संवर्धन होण्याची आवश्यकता आहे, म्हणून संस्थेने आपल्या बहुआयामी उपक्रमाबरोबरच किल्ल्यांची जोपासना व संवर्धनाचा संकल्प केला आहे.

वारंवार संवर्धनाच्या मोहिमा घेऊन किल्ला स्वच्छ व सुस्थितीत करण्याच्या हेतुने घेतलेल्या या मोहिमेत दगड, पालापाचोळा, गवत, वेली, काटेरी झुडपे, साबरे यात अदृश्य होत चाललेल्या किल्ल्यांवरील लेण्यांची स्वच्छता करून त्यांचा एक प्रकारे श्वास मोकळा केला. दिवसभर चाललेल्या या उपक्रमात संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व स्तरातील शिवप्रेमींनी सहभाग नोंदवला.या स्वच्छता मोहिमेत प्रवीण भेरे, भाऊसाहेब कुमावत, अनुप गायकवाड, प्रा. सोमनाथ मुठाळ, दत्तू भेरे, भाऊसाहेब चव्हाणके, डॉ. कापडणीस, नितीन ठाकरे, प्रा. नितीन देशमुख, महादेव खिल्लारे, प्रवीण घोलप, रामदास बुरकुल, कचरु वैद्य, समाधान जाधव, विश्वास चव्हाण, रमेश सोमवंशु, अमोल घोलप, सचिन भामरे, डॉ. उमेश गावित, प्रवीण पवार, संदीप कांदे, सुनील जाधव, रवि विधाते, एकनाथ ठाकरे, रमेश काष्मिरे, गणेश घोलप, शरद चव्हाण, रुद्राक्ष चव्हाणके आदी सहभागी झाले होते.(१४ जानोरी, १)

टॅग्स :Fordफोर्डRural Developmentग्रामीण विकास