शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

नगरविकास विभागाचे सचिव श्रीकांत सिंह यांनी केली पिकांची पाहणी

By admin | Updated: November 21, 2014 01:07 IST

नगरविकास विभागाचे सचिव श्रीकांत सिंह यांनी केली पिकांची पाहणी

घोटी : इगतपुरी तालुक्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे भातपीक भिजल्याने नुकसान झाले. या पिकांची पाहणी राज्याचे नगरविकास विभागाचे सचिव श्रीकांत सिंह यांनी केली. बेमोसमी पावसाने शेतातील भातपिकांचे सुमारे ८० ते ९० टक्के नुकसान झाले. लागवड व उत्पादन खर्च वाया गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला. या नुकसानाचे पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी होऊ लागल्याने नगरविकास विभागाचे सचिव श्रीकांत सिंह यांनी बेलगाव तऱ्हाळे, धामणी भागाचा पाहणी दौरा केला.विभागीय आयुक्त एकनाथ डवले, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे, जिल्हा कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे, तहसीलदार महेंद्र पवार, सभापती गोपाळ लहांगे, उपसभापती पांडुरंग वारुंगसे, तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी आदिचा पथकात समावेश होता. पथकाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन भात पिकांची व नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.दरम्यान पीकविमा योजनेचा लाभ घेतला असल्याने नुकसान लक्षात घेऊन विमा योजना मंजूर करावी. तसेच वीजबिले माफ करावीत, अशी मागणी शिवाजी भोसले, विष्णू भोसले, नामदेव आव्हाड, संजय आव्हाड, तानाजी आव्हाड, पोपट आव्हाड, रघुनाथ आव्हाड, पंढरी वारुंगसे,गौतम भोसले, कैलास वारुंगसे, हिरामण आव्हाड, समाधान वारुंगसे, चंदू आव्हाड आदि शेतकऱ्यांनी केली. (वार्ताहर)