शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उन्हाच्या काहिलीने नाशिककर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 13:13 IST

शहरातील रसवंतीगृहे, लस्सी, ताक, ज्युस, आईस्क्रीम आदिंची दुकाने गजबजू लागली

ठळक मुद्देशहरातील रसवंतीगृहे, लस्सी, ताक, ज्युस, आईस्क्रीम आदिंची दुकाने गजबजू लागलीशहराच्या कमाल तपमानात मागील ५ दिवसांपासून वाढ झाली

नाशिक : शहराच्या कमाल तपमानात मागील पाच दिवसांपासून वाढ होत असून, थंडीपासून नाशिककरांची जवळपास सुटका झाली आहे. मात्र उन्हाच्या काहिलीने नाशिककर हैराण होऊ लागले आहे. शहराचे कमाल तपमान बुधवारी (दि.२०) ३४.२ अंशांपुढे सरकले, तर किमान तपमानाचा पारा ११.८ अंशांपर्यंत वाढला.एकूणच वाढत्या कमाल तपमानामुळे शहराच्या हवामानात सुधारणा होऊ लागली आहे. यामुळे हवामानात उष्मा जाणवयास सुरुवात झाली आहे. रसवंतीगृहे, थंडपेये, आईस्क्रीम पार्लर आदिंवर नाशिककरांची लगबग पहायला मिळते आहे. स्कार्फ, टोप्या, गॉगल, रुमाल खरेदी करण्यावर आता भर दिला जात आहे. दुपारी उन्हाची तीव्रता नाशिककरांना अनुभवयास मिळते आहे. तपमान ३४.२ अंशांपर्यंत सरकल्याने उन्हाचा चटका नागरिकांना रविवारी जाणवला. उन्हाळा सुरू झाला असल्याचे चित्र शहरातील रस्त्यांवर पहावयास मिळत आहे. शहरातील विविध चौकांमध्ये झाडांखाली रसवंतीचे फिरते गुºहाळ, सरबतचे स्टॉल्स पहावयास मिळत आहे. वाढत्या तपमानामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आहे. काही दिवसांपूर्वी किमान तपमानासह कमाल तपमानही घसरले होते. त्यामुळे हवेत गारवा जाणवत होता. दोन दिवसांपासून मात्र शहराचे हवामान बदलले असून, कमाल-किमान तपमान वाढू लागले आहे. 

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात