शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उन्हाळं कांदा उत्पादनात घट येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 17:41 IST

जळगाव नेऊर : सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने ढगाळ वातावरण, दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने आक्र मण केल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणात किटकनाशके, बुरशीनाशकाची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली असून कांदा वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे.

ठळक मुद्देसतत पडणाऱ्या दव, धुक्यामुळे मावा, करपा रोगाचा विळखा

लोकमत न्युज नेटवर्कजळगाव नेऊर : सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने ढगाळ वातावरण, दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने आक्र मण केल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणात किटकनाशके, बुरशीनाशकाची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली असून कांदा वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे.सध्या उन्हाळं कांदा लागवड अंतिम टप्प्यात आहे. जळगाव नेऊर परिसरात गेली तीन महिन्यापासून ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याची थंडी तर कधी दररोज पडणारे दव आणि धुके यामुळे कांदा जमिनीतच बारीक होत असल्याने कांदा उत्पादक शेतकºयांना भरपूर प्रमाणात पिकांवर फवारणी करुनही दुषीत वातावरण हटायला तयार नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.अगोदरच लाल कांद्यातून पाहिजे असे उत्पादन खराब हवामानामुळे मिळाले नसल्याने आता उन्हाळ कांद्यालाही अधिक प्रमाणात औषधांची फवारणी करावी लागत असल्याने तसेच कांदा बाजार भावात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.परतीच्या पावसापासून शेतकºयांची सुरू झालेली साडेसाती पाठ सोडायला तयार नसून आठ-पंधरा दिवसातुन खराब होणाºया वातावरणामुळे कांदा उत्पादनात घट येत आहे.पालखेड डावा कालव्याच्या पाण्यावर विक्र मी कांदा लागवड झाली आहे. तर मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी फवारणी केल्यामुळे कांदा नाळपठ होत असल्याने तसेच थंडी कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागल्याने कांदा उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.माझ्या दोन एकर शेतात उन्हाळं कांदे लावल्यापासुन कांद्याला औषधे सुरू आहेत, ढगाळ वातावरणामुळे व धुक्यामुळे कांदा पिकाला करपा, मावा पडल्याने कांदा पिक मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे. त्यावर भरपूर खर्च होऊन ही पाहिजे असे उत्पादन निघणार नाही याची आता भिती वाटू लागली आहे.- विकास गायकवाड, कांदा उत्पादक, जळगाव नेऊर.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा