शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उन्हाळं कांदा उत्पादनात घट येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 17:41 IST

जळगाव नेऊर : सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने ढगाळ वातावरण, दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने आक्र मण केल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणात किटकनाशके, बुरशीनाशकाची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली असून कांदा वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे.

ठळक मुद्देसतत पडणाऱ्या दव, धुक्यामुळे मावा, करपा रोगाचा विळखा

लोकमत न्युज नेटवर्कजळगाव नेऊर : सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने ढगाळ वातावरण, दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने आक्र मण केल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणात किटकनाशके, बुरशीनाशकाची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली असून कांदा वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे.सध्या उन्हाळं कांदा लागवड अंतिम टप्प्यात आहे. जळगाव नेऊर परिसरात गेली तीन महिन्यापासून ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याची थंडी तर कधी दररोज पडणारे दव आणि धुके यामुळे कांदा जमिनीतच बारीक होत असल्याने कांदा उत्पादक शेतकºयांना भरपूर प्रमाणात पिकांवर फवारणी करुनही दुषीत वातावरण हटायला तयार नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.अगोदरच लाल कांद्यातून पाहिजे असे उत्पादन खराब हवामानामुळे मिळाले नसल्याने आता उन्हाळ कांद्यालाही अधिक प्रमाणात औषधांची फवारणी करावी लागत असल्याने तसेच कांदा बाजार भावात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.परतीच्या पावसापासून शेतकºयांची सुरू झालेली साडेसाती पाठ सोडायला तयार नसून आठ-पंधरा दिवसातुन खराब होणाºया वातावरणामुळे कांदा उत्पादनात घट येत आहे.पालखेड डावा कालव्याच्या पाण्यावर विक्र मी कांदा लागवड झाली आहे. तर मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी फवारणी केल्यामुळे कांदा नाळपठ होत असल्याने तसेच थंडी कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागल्याने कांदा उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.माझ्या दोन एकर शेतात उन्हाळं कांदे लावल्यापासुन कांद्याला औषधे सुरू आहेत, ढगाळ वातावरणामुळे व धुक्यामुळे कांदा पिकाला करपा, मावा पडल्याने कांदा पिक मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे. त्यावर भरपूर खर्च होऊन ही पाहिजे असे उत्पादन निघणार नाही याची आता भिती वाटू लागली आहे.- विकास गायकवाड, कांदा उत्पादक, जळगाव नेऊर.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा